- Home »
- Mumbai
Mumbai
PM मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर! आचारसंहितेपूर्वी मुंबई, पुण्यात लावणार उद्घाटनांचा धडाका
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नवीन वर्षातील तिसरा महाराष्ट्र दौरा ठरला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी मुंबई, पुणे आणि साताऱ्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते मुंबईतील कोस्टल रोड (Mumbai Costal Road), पुण्यातील विमानतळाचे नवीन टर्मिनलचे आणि मेट्रोच्या विस्तारित मार्गिकेचे उद्घाटन पार पडणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसहिंता […]
निवडणुकांसाठी भाजपनं कंबर कसली, गाव चलो अभियानाची घोषणा
Chandrashekhar Bawankule : यंदाचं वर्ष हे संपूर्ण निवडणुकांचं वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. त्यातच आता भाजपनं (BJP)आपला स्पीड वाढवला आहे. भाजपनं आता गाव चलो अभियानाची (Gaon Chalo campaign)घोषणा केली आहे. या अभियानाची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule)यांनी मुंबईमधील (MUmbai)भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन केली आहे. गाव चलो अभियान […]
धीरेंद्रकृष्ण शास्त्री ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? श्याम मानव यांचा गंभीर आरोप
Shyam Manav On Devendra Fadnavis : राज्यातील शिंदे(Eknath shinde ), फडणवीस (Devendra Fadnavis)आणि अजितदादांच्या (ajit pawar )नेतृत्वाखालील सरकार उच्चभ्रू आणि ब्राम्हण जातीच्या बाबांवर कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव (Shyam Manav)यांनी केला आहे. कायदा सर्वांसाठी एकच आहे पण तसं होताना दिसत नसल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले. धीरेंद्रकृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri […]
“भाजपाला सोडा, आमच्याबरोबर या” प्रकाश आंबेडकरांची CM शिंदेंना थेट ऑफर
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी (Lok Sabha Election 2024) आणि महायुती या दोघांच्याही जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ही बैठक सुरू होण्याआधीच आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर […]
Manoj Jarange : मराठा समाजाच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या? यादीच आली समोर..
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश (Manoj Jarange) मिळालं. राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून सरकारने पहाटेच अध्यादेशही काढले. त्यानंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली. आंदोलन काळात जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या […]
100 टक्के आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकर भरती करु नका : जरांगेंची शिंदे सरकारकडे मोठी मागणी
मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न 100 टक्के निकाली निघत नाही तोपर्यंत सरकारी नोकर भरती करु नका, अशी मोठी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केली आहे. शिंदे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी वाशीमध्ये उपस्थितांना संबोधित केले. यावेळी शिष्टमंडळासोबत काय-काय चर्चा झाली याबाबत त्यांनी माहिती दिली. (Manoj Jarange Patil has demanded […]
Maratha Reservation : धक्कादायक! पहिली पास कर्मचाऱ्यावर मराठा सर्वेक्षणाची जबाबदारी…
Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation ) राज्यात रान पेटलेले असताना अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मराठा समाजाचं मागासलेपण शोधण्यासाठी मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यात मराठा समाजाचे सर्वेक्षणाचे (Maratha Survey) काम हाती घेण्यात आले आहे. या सर्वक्षणासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना देखील नियुक्त करण्यात आले आहे. मात्र या सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचारी […]
Sanjay Raut : ‘महाराष्ट्रात फडणवीसांचं राज्य आहे की अफजलखानाचं?’ राऊतांचा संतप्त सवाल
Sanjay Raut Criticized BJP on ED Investigation : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यानंतर ईडीने खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू सुनील राऊत यांना समन्स बजावले. कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकारानंतर ठाकरे गटाकडून सत्ताधाऱ्यांवर आगपाखड केली जात आहे. खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर […]
Mumbai : सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरूस्तीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकलने चिरडले
मुंबई : मुंबईमध्ये ( Mumbai) सिग्नल यंत्रणेमध्ये झालेला बिघाड दुरुस्तीचे काम करताना लोकल धडक दिल्याने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांचा ( Train Employee) मृत्यू झाल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. वसई ते नायगाव या दरम्यान रेल्वे कर्मचारी सिग्नल यंत्रणेमध्ये झालेला बिघाड दुरुस्तीचे काम करत होते. त्यावेळी सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (Mumbai local train runs over […]
Manoj Jarange : गाडी नसेल तर एसटीचे तिकीट काढून देतो; एकदाही भेट न घेतल्याने जरांगेंचा अजित पवारांना टोला
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) काल लाखो समाजबांधवांना सोबत घेत मुंबईची वाट धरली आहे. त्या दरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनी एकदा भेट घ्यावी. सात महिन्यात अजित पवारांनी एकदाही भेट घेतलेली नाही. तुम्हाला गाडी नसेल तर आम्ही एसटी बसचे […]