- Home »
- Nagpur Violence
Nagpur Violence
‘दुसऱ्याचं घर पेटवायला निघाले होते, स्वत:चंच घर जळालं’ कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची CM फडणवीसांवर टीका
Harshvardhan Sapkal Criticized Devendra Fadnavis Nagpur Violence : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) साहेब यांच्यावर टीका करत असताना माझा शाब्दिक तोल ढासाळलेला नाही. देवेंद्र फडणवीस साहेब औरंगजेब आहेत, त्यांनी तशीच वेशभूषा करावी, असं मी कधी म्हटलेलं नाही. असं कोणतंही विधान मी करणार नाही, अन् केलेलं देखील नाही असं कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी (Harshvardhan Sapkal) […]
नागपूर दंगलीनंतर फडणवीसांची राणेंना समज? पण बाहेर येताच राणे म्हणाले…
Devendra Fadanvis यांनी निलेश राणे यांना समज दिल्याचे बोलले जात आहे. मात्र यावर राणे यांनी असे झाल्याचे नाकारले आहे.
नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis Nagpur Violence : नागपूरमध्ये (Nagpur) काल औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीच्या वादावरून मोठी दंगल झाली. दोन गटांत तुफान राडा झाला. यामध्ये पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते. याचा ठपका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ठेवला आहे. निवडणुका तोंडावर ठेवून असे वाद निर्माण केले जातात, […]
Video : पाकिस्तानतला अब्बा आठवेल अशी कारवाई होईल; नागपूर हिंसाचारावर काय म्हणाले राणे?
यातील एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. ही काय पद्धत आहे. आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे.
45 वाहनांची तोडफोड, 34 पोलीस जखमी पण सूत्रधार लवकरच कळेल, नागपूर हिंसाचार प्रकरणात बावनकुळे स्पष्टच बोलले
Chandrashekhar Bawankule On Nagpur Violence : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाची कबर
देशात दंगली पेटवून २०२९ च्या निवडणुकीला सामोरे जायचं; नागपूर हिंसाचारावरून राऊतांचा थेट घाव
औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण कोणीच करत नाही. तुमचेच लोक करत आहेत. तेच कुदळ फावडी घेऊन फिरत आहेत.
Video : “पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही”, नागपूर हिंसाप्रकरणी फडणवीसांचा थेट इशारा
कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाच देणार नाही. पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झालं तरी सोडलं जाणार नाही.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार पण…, नागपूर हिंसाचार प्रकरणात वडेट्टीवार सरकारवर भडकले
Vijay Wadettiwar : औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याट यावी या मागणीसाठी राज्यातील
“नागपुरात परिस्थिती नियंत्रणात, पोलिसांनी आता..” गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काय सांगितलं?
सोमवारी रात्री साडेबारा ते दीड वाजण्याच्या सुमारास पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील काही भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
पोलिसांवर जर कोणी हल्ला करत असेल तर…, नागपूर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर CM फडणवीसांचा इशारा
CM Devendra Fadnavis On Nagpur Violence : राज्यात गेल्याकाही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. औरंगजेबाची
