Avimukteshwaranand On Thackeray Brothers : भाषावादावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलेचं राजकारण तापले आहे.
Narendra Jadhav यांच्या अध्यक्षेतेखाली राज्य सरकारने त्रिभाषासंबंधित जीआर रद्द करत एका समितीची स्थापना केली आहे.