देशात 1967 सालापासून नक्षलवादी चळवळ पाहायला मिळते. आता याच नक्षलवादाचा प्रभाव कमी झाला आहे, असं केंद्र सरकारकडून सांगितले जात आहे.
भारताच्या दहा राज्यांमधील एकेकाळी 126 जिल्हे नक्षलप्रभावित होते. मात्र, आता हा आकडा हाताच्या बोटावर मोजण्याइतपत मर्यादित झाला आहे.