ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सातत्याने कारवाई करत आहे. याच दरम्यान इंटरनेटवर IC 814 ट्रेंड करत आहे.
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला होता. यामध्ये 26 जणांनी आपले प्राण गमावले होते.
व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणावर पसरलेला हा दिशाभूल करणारा संदेश काही नागरिकांमध्ये नकळत भीती निर्माण करीत होता. मात्र, PIB
पाकिस्तानच्या या मागणीनंतर जगभरातून त्यावर टीका होऊ लागली. तथापि, रॉयटर्सच्या वृत्तानुसार, पाकिस्तानने म्हटलं आहे की
India Pakistan War Major Updates Several Bunkers Destroyed : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केलंय. या हल्ल्याने घाबरलेल्या पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीरसह अनेक (India Pakistan War) वेगवेगळ्या शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न […]
मनोजला फोन आला अन् सर्व सुट्ट्या तुर्तास रद्द करण्यात येत असून तु कामावर रुजू व्हावस असं सांगितलं गेल. त्याच क्षणाला मनोजने
भारतीय सैन्याकडून पाकिस्तान हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात आहे. पाकिस्तानातील प्रमुख शहरातील दहशतवादी तळांवर भारताने
ज्यावेळी युएनएससीत या मु्द्द्यावर चर्चा सुरू होती तेव्हा पाकिस्तानने टीआरएफचं नाव प्रस्तावात ठेवण्यास विरोध केला होता असे मिस्त्री यांनी स्पष्ट केले.
Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत (Operation Sindoor) पाकिस्तानमधील
भारताची आक्रमक कारवाई पाहता बांग्लादेशने वायूसेनेला अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे.