भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं तेव्हाच सांगितलं होतं की आम्ही आमचं लक्ष्य पूर्ण केलं आहे. परत असं कराल तर महागात पडेल.
आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदींवर घणाघाती टीका केली.
सरकारने पाकिस्तानसमोर अक्षरशः शरणागती पत्करली अर्ध्या तासात सरेंडर केलं. या सरकारमध्ये लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती.
एक खासदार महावीर प्रसाद त्यागी म्हणाले होते की 'तुमच्या डोक्यावर केस नाहीत मग तेही चीनला द्यायचं का?'
Amit Shah On Pahalgam Attack Operation Sindoor : काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Attack)सूड अखेर घेतला गेला आहे. केंद्र सरकारच्या ‘ऑपरेशन महादेव’ मोहिमेतील (Operation Sindoor) तिन्ही दहशतवादी पहलगाम हल्ल्याचेच सूत्रधार होते, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी लोकसभेत दिली. त्यांनी या हल्ल्याची एफएसएल तपासणी, शस्त्र तपास आणि वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित स्पष्ट […]
Amit Shah On Operation Sindoor : दहशतवादाचे मूळ पाकिस्तान आहे आणि ही काँग्रेसची चूक असल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी
Asaduddin Owaisi On Operation Sindoor : पाकचं पाणी बंद केलं मग क्रिकेटचे सामने का खेळतोय? असा संतप्त सवाल एमआयएमचे (AIMIM) पक्ष
Deepender Hooda : जम्मू आणि काश्मीर येथील पहगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर
Arvind Sawant On Operation Sindoor : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजपासून ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा सुरु झाली
Gaurav Gogoi On Operation Sindoor : पावसाळी अधिवेशनात आजपासून लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर (Operation Sindoor) चर्चा सुरु झाली