- Home »
- Opration Sindhoor
Opration Sindhoor
ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या सहा वीरांची सरकारकडून प्रथमच अधिकृत घोषणा; राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरली नावं
ऑपरेशन सिंदूरमध्ये शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या बाबतीत केंद्र सरकारने पहिल्यांदाच अधिकृत माहिती जाहीर केली आहे.
वेळीच थांबा, अन्यथा यावेळी नकाशावरून सर्वनाश; आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकला इशारा
Army chief General Upendra Dwivedi पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा संपूर्ण जग भारताच्या मागे एकवटले.
भारत-पाक युद्धात आम्ही कुणाची मध्यस्थी स्वीकारली नाही; पीएम मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावलं
ट्रम्प यांनी दावा केला होता की भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावात त्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामावर
देश शोकसागरात बुडालेला असताना पंतप्रधान मोदी सायप्रस दौऱ्यावर, सामना’तून ठाकरे गटाचा वार
सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि ऑपरेशन सिंदूरवरून भाष्य केलं.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकमध्ये १ जुलैला पहिली बैठक; वाचा, नक्की कशावर होणार चर्चा?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे २०२५ पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, एकूण २४२ भारतीय नागरिक पाकिस्तानी
Spy Jyoti Malhotra : कसा बनवतो गुप्तहेर, कसं काम करतं नेटवर्क?; वाचा SPY जगाची संपूर्ण ABCD
आरोपी हेरांच्या यादीत सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव म्हणजे ज्योती मल्होत्रा. अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिलेल्या ज्योती
मोठी बातमी! प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्राला अटक; पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोप
मिळालेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा प्राप्त करून २०२३ मध्ये पाकिस्तानचा दौरा
पाकिस्तान कुख्यात दहशतवादी मसूद अझहरला १४ कोटी रुपये देण्याच्या तयारीत, काय आहे विषय?
हल्ल्यानंतर मसूद अझहरने स्वतः एक निवेदन जारी केले होते. मसूदने म्हटले होते की भारताच्या कारवाईत त्याची मोठी बहीण, मेहुणे
भाजप १३ ते २३ मे दरम्यान तिरंगा यात्रा आयोजित करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’चा प्रचार करणार
बैठकीत भाजप देशभरात तिरंगा यात्रा काढणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १३ मे ते २३ मे या कालावधीत १० दिवसांची तिरंगा यात्रा
प्रवाशांना मोठा दिलासा! भारत-पाक युद्धबंदीनंतर 32 विमानतळं पुन्हा सुरू; नोटम जारी
32 Airports Reopen After India Pak Ceasefire : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली देशभरातील 32 विमातळं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत-पाकमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर बंद विमानतळांवरील उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाकडून (Airport Authority Of India) नोटम जारी केला आहे. तसेच प्रवाशांना विशेष सूचनादेखील देण्यात […]