ट्रम्प यांनी दावा केला होता की भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावात त्यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर दोन्ही देशांनी युद्धविरामावर
सामना अग्रलेखातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि ऑपरेशन सिंदूरवरून भाष्य केलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे २०२५ पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, एकूण २४२ भारतीय नागरिक पाकिस्तानी
आरोपी हेरांच्या यादीत सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव म्हणजे ज्योती मल्होत्रा. अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिलेल्या ज्योती
मिळालेल्या माहितीनुसार ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानच्या उच्चायोगाकडून व्हिसा प्राप्त करून २०२३ मध्ये पाकिस्तानचा दौरा
हल्ल्यानंतर मसूद अझहरने स्वतः एक निवेदन जारी केले होते. मसूदने म्हटले होते की भारताच्या कारवाईत त्याची मोठी बहीण, मेहुणे
बैठकीत भाजप देशभरात तिरंगा यात्रा काढणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १३ मे ते २३ मे या कालावधीत १० दिवसांची तिरंगा यात्रा
32 Airports Reopen After India Pak Ceasefire : ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली देशभरातील 32 विमातळं पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत-पाकमध्ये युद्धबंदीच्या घोषणेनंतर बंद विमानतळांवरील उड्डाणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाकडून (Airport Authority Of India) नोटम जारी केला आहे. तसेच प्रवाशांना विशेष सूचनादेखील देण्यात […]
Opration Sindhoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Opration Sindhoor) राबवत पाकिस्तानमधील