विरोधी खासदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे विरोधक पहिल्यापेक्षा जास्त त्वेषाने सरकारला घेरण्याचा प्लॅन करत आहेत.
विरोधी पक्षांचे संख्याबळ वाढल्याने ते यंदा उपाध्यक्ष पदावरून कोणतीही तडजोड करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.