जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना 174 कोटी आणि रब्बी हंगामाकरीता 17 हजार 517 शेतकऱ्यांना 16 कोटी 85 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे
प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिक प्रभावी (PM Crop Insurance) बनवण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेत काही बदल केले आहेत.