राहुल गांधी भविष्यात देशाचे पंतप्रधान असू शकतील असा दावा प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी एका कार्यक्रमात केला.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद लवकर मिटला नाही तर राज्याचा पुढला मुख्यमंत्री मीच असेन.
मागील दहा वर्षांपासून सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसला २०२४ मधील लोकसभा निवडणुका टॉनिक देणाऱ्या ठरल्या आहेत.
आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीस डाव खेळत होते हे मला अनिल देशमुखांनी सांगितलं. आता एकतर तू राहशील नाहीतर मी राहिल.
एकीकडे भाजपाचा विरोध करत होतात आणि दुसरीकडे मात्र अमित शहांना भेटत होतात. याचा अर्थ तुम्ही महाराष्ट्राशी बेईमानी केली.
आता राहुल गांधी यांचं दुसरं भाषणही वादात सापडलं आहे. या भाषणातील काही शब्द वगळण्यात आले आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या अकरा आमदारांनी आज विधिमंडळ सभागृहात विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.
शिवसेनेने राज्यातील 113 विधानसभा मतदारसंघात 46 विधानसभा प्रभारी आणि 93 मतदारसंघांत विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
राज ठाकरेंनी आगामी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर साईनाथ बाबर यांनी थेट पुण्यातील हडपसर मतदारसंघावरच दावा ठोकला आहे.