वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा कडू यांनी दिला आहे.
ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे.
विधानसभेत ज्यांनी गद्दारी केली त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळेल या भ्रमात कोणीही राहू नये. गद्दारांना उमेदवारी नाही, त्यांना धडा शिकवला जाईल.
फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे नाराजी बोलून दाखवल्याचीही चर्चा होती. यानंतर अजित पवार यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या नव्या प्रभाग रचनेवर शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी हरकत घेतली आहे.
येणाऱ्या कालावधीत निवडणूक होईल त्यावेळी समोर हाच उमेदवार (निलेश लंके) असावा असा खोचक टोला सुजय विखे यांनी लगावला.
व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही. कुणालाही खोटे प्रमाणपत्र देणार नाही.
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचं आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे.
या कायद्यासंदर्भात आम्ही अनेक सूचना केल्या होत्या मात्र त्या कशाचीच अंमलबजावणी झाली नाही अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी केली
बाळासाहेब थोरात यांनी एवढे वैफल्यग्रस्त होणं योग्य नाही चाळीस वर्षे तालुक्याच्या जनतेच्या जीवावर आपण सत्ता उपभोगली आहे.