Shankracharay Swami Avimukteshwar यांनी पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकारला सवाल केला तसेच धीरेंद्र शास्त्री यांचे कान टोचले.
Manisha Kayande यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरुन महायुती सरकारला निशाणा साधणऱ्या आदित्य ठाकरेंना सवाल करत प्रत्युत्तर दिले आहे.
Worli Hit And Run Case मराठी चित्रपट सृष्टीतून प्रतिक्रिया आलेली नाही. त्यावरून संजय राऊत यांनी कलाकारांना सवाल केला आहे.