भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलग गांधी यांच्यावर मोदी यांच्यावर भाष्य केल्याने टीका केली.
केंद्र सरकार हे मोदी आणि भाजप सरकार नाही ते सरकार अदानी अंबीनी चालवतात असा थेट घणाघात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला.