- Home »
- Rain Update
Rain Update
Maharashtra Rain Update : महाराष्ट्र पावसाने भिजला! 29 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट जारी…
राज्यात मान्सूनची प्रतिक्षा संपली असून दोन दिवसांपासून पावसाची रिमझिम सुखावणारी आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालायं.
Rain Alert : मुंबई, पुणे, कोकणात आज मेघगर्जनेसह पावसाची ‘मुसळ’धार…
मुंबई, पुणे, ठाणे कोकणासह 30 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलायं.
अतिवृष्टीनंतर महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका; हवामान विभागाचा हाय अलर्ट, काय दिला अंदाज?
मोठ्या अतिवृष्टीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
Rain Alert : नागरिकांनो घरातून निघताना जरा, सांभाळून कारण…हवामान विभागाने इशारा दिलायं
राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील अनेक भागांत पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलायं.
राज्यात पुढील दोन दिवस पाऊस; अहिल्यानगर, संभाजीनगर, पुणेसह 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain Alert : राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाकडून अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर
Video : सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषणा केली 31 हजार कोटींची… पण, सत्य काय? वाचा सविस्तर
सरकारचे मदतीसाठीचे जे निकष आहेत, ते कायम ठेवून आणि त्यात अधिकचे केवळ 10 हजार रुपये समाविष्ट करुन सरकार शेतकऱ्यांना मदत करणार आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी, शेतमजूर व कामगारांना मदत करा
Marathwada Rain Update : मराठवाडा विभागात गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे शेतकरी, शेतमजूर व कामगारांचे प्रचंड
महाराष्ट्रात पावसाचा धडाका कायम, राज्यातील 33 जिल्ह्यांना यलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने 26 सप्टेंबर रोजी राज्यभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. एकूण 33 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट.
Maharashtra Rain Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांसाठी अर्लट जारी
Maharashtra Rain Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
Maharashtra Rain Upate : शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार! दत्तात्रय भरणे यांची दिलासादायक घोषणा
मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील इतर अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.