- Home »
- Shivsena
Shivsena
मुंबईत अनेक नेत्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा धक्का; कोणाकोणाच्या नातेवाईकांना करावा लागला पराभवाचा सामना?
शिंदेंच्या शिवसेनेतील प्रमुख नेत्यांच्या नातेवाईकांना पराभवाला सामोरं जावं लागलं असून अनेक ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
पुण्यात अजितदादांना मोठा धक्का, भाजपचं वर्चस्व; कुणी कुठे मारली बाजी?
भाजपच्या उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेत बाजी मारली, तर काही ठिकाणी पारंपरिक मतदारसंघांत अजितदादांच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला.
शिंदेंच्या बागुलांचा वारू भाजपने सातव्या वेळी रोखला; आबा बागुलांचा वाबळेंकडून पराभव
Aaba Bagul Mahesh Wable शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी महापौर असलेले आबा बागुल यांचा भाजपच्या महेश वाबळे यांनी पराभव केला आहे.
अजितदादांशी युती नाहीच; पुणे महापालिका जिंकताच भाजपने घेतला मोठा निर्णय
Pune Municipal Corporation Election : पुणे महापालिकेत भाजपने शानदार कामगिरी करत आतापर्यंत 86 जागांवर विजय मिळवला आहे.
मोठी बातमी! इचलकंरजी – कोल्हापूरमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी
Ichalkaranji Municipal Corporation Election : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु असून या निवडणुकीत कोण
सत्ताधाऱ्यांना निवडून आणण्यासाठी यंत्रणा कामाला लागली; राज ठाकरे संतापले
Raj Thackeray On BMC Election : राज्यात 29 महापालिकांसाठी सुरु असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित
मुंबईत भाजप 90 जागा जिंकणार; चंद्रकांत पाटलांचा मोठा दावा
Chandrakant Patil On BMC Election : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली असून
मोठी बातमी , 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची सुरुवात, कोण मारणार बाजी?
Municipal Corporation Elections : राज्यातील 29 महापालिका निवडणुकींसाठी मतदानाची सुरुवात झाली असून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे
मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं…; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची सडकून टीका
Ravindra Chavan : आज काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना ते उबाठा गट मराठीचा कैवार घेत आहेत,
मराठी माणूस अडचणीत असेल तर… तुम्ही तीस वर्षे गोट्या खेळत…ठाकरे बंधूंवर देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका
Devendra Fadanvis : कोणाच्या बापाचा बाप जरी आला तरी महाराष्ट्रापासून मुंबई तुटू शकत नाही. तुम्हाला आज मराठी माणूस कुठे तरी अडचणीत दिसतोय.