आ. संग्राम जगताप यांनी शहर विकासाचा ध्यास घेत शहराला मेट्रो सिटीचा दर्जा मिळवून देण्याचा निश्चय केला आहे.
पराभवाच्या भीतीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, मी येथे मत मागायला नाही तर विकासाची चर्चा करायला आलो आहे.
परंडा-भूम-वाशी मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजीराव सावंत यांनी मतदारसंघात प्रचारावर भर दिला आहे.
दरवेळी मीच पहिला गिऱ्हाईक भेटतो का? असा थेट सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॅग तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना केलायं.
भूम परांडा वाशी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत.
माघारीचा अर्ज चुकून कार्यकर्त्याच्या हातात राहिला. दुसरा अर्ज लिहीपर्यंत माघारी घेण्याची वेळ संपली. मात्र आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देतो.
पूर्वीच सरकार बहिरं होतं, फक्त मेरी आवाज सुनो एवढंच माहित होतं, घरात बसून फेसबुक चालवून राज्य चालवता येत नाही, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल चढवलायं.
आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सु्प्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार
तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग, महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटलांनी प्रचारादरम्यान, विकासाचा आराखडाच मांडलायं.
नगर शहरात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट राजकीय सामना रंगणार असे चित्र असताना अपक्ष म्हणून शशिकांत गाडे यांनी आपला अर्ज ठेवलाय.