बंगलोर, दिल्ली, पुणे अशा ठिकाणी प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मध्य रेल्वेने यातून जादा गाड्या सोडून दिलासा देण्याचा प्रयत्न.