- Home »
- Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
गणेशोत्सव झाल्यावर मराठवाड्यात जाणार, तो काय करतो बघू; राणे जरांगेंनी भिडणार
मी गणेशोत्सव संपताच मराठवाड्यात जाणार आहे. सलोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करणार. बघूत तर जरांगे काय करतो? - नारायण राणे
उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्यावर नाचताना पाहिले तेव्हा मला दु:ख…; फडणवीसांची बोचरी टीका
बाळासाहेब ठाकरेंचे चिंरजीव उद्धव ठाकरेंना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचतांना पाहिलं, तेव्हा मनाला खूप दु:ख झालं- फडणवीस
अहमदशाह अब्दालीच्या नावावरून राजकारण तापलं, जाणून घ्या कोण होता अब्दाली?
Who is Ahmed Shah Abdali? : पुण्यातील मेळाव्यात बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित
उद्धवजींच्या डोक्यावरील ताबा सुटलाय, ते सध्या फ्रस्ट्रेशमध्ये…; फडणवीसांचा पलटवार
उद्धव ठाकरेंच्या डोक्यावरचा ताबा सुटला. ते फ्रस्ट्रेशनमध्ये. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकाराचे शब्द वापरत आहेत, त्यावर काय उत्तर देणार?
वाघनखं आणि मुनगंटीवार हे कुठं जुळतंय का? उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली
Uddhav Thackeray On Sudhir Mungantiwar : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकाची घोषणा होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष
भाजपची राजकीय कबर महाराष्ट्रात बांधा, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पेटवले
ज्या प्रकारे औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात बांधली. त्याचप्रमाणे भाजपची कबर आपण महाराष्ट्रात बांधू, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
अब्दालीचा वंशज इथे येऊन बोंबलून गेला, उद्धव ठाकरेंची भाजपा नेते अमित शाहंवर घणाघाती टीका
पुण्यात शिवसंकल्प मेळ्याव्यात बोलताना अहमद शहा अब्दालीची उपमा देत उद्धव ठाकरेंची भाजप आणि अमित शाहंवर जोरदार टीका.
तू राहशील किंवा मी राहिलवर ठाकरेंचं स्पष्टीकरण; म्हणाले मी ढेकणांना आव्हान देत नाही
पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीवर घणाघाती टीका केली.
“..तर महाराष्ट्राचा पुढला मुख्यमंत्री मीच”; ठाकरे-फडणवीस वादावर आठवलेंचं मिश्किल भाष्य
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद लवकर मिटला नाही तर राज्याचा पुढला मुख्यमंत्री मीच असेन.
Video: ‘उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय’; देवेंद्र फडणवीसांवरील टिकेवरून विखेंचा हल्लाबोल
उध्दव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त आवस्थेतील असून, ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय अशी टीका मंत्री विखे पाटलांनी केली आहे.
