Hearing On Shiv Sena party and Dhanushyabaan : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या नावावरून आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेला वाद निर्णायक टप्प्यावर पोहोचला. सर्वोच्च न्यायालयात आज (14 जुलै) या प्रकरणावर सुनावणी पार पडली. संपूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे (Eknath Shinde VS Uddhav Thackeray) लागले होते. धनुष्यबाण चिन्हावरची आजची सुनावणी […]
Hearing On Shiv Sena party and dhanushyabaan in Supreme Court : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच, शिवसेना (Shiv Sena) पक्षाच्या नावावरून आणि ‘धनुष्यबाण’ (Dhanushyabaan) चिन्हावरून सुरू असलेला वाद आज निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (14 जुलै) या प्रकरणावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे (Uddhav Thackeray VS Eknath […]
Gunaratna Sadavarte On Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीला मनसे प्रमुख राज ठाकरे अन् शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार विरोध केला. शासनाने निर्णय मागे घेतला. यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) विजयी मेळावा साजरा केला. दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी (Gunaratna […]
महाराष्ट्रात सध्या जे घडत आहे ते थांबवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना हे वादळ रोखता येणार नाही
Uddhav Thackeray : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात राज्य सरकारकडून जनसुरक्षा विधेयक (Public Safety Bill) मांडण्यात आले
Avimukteshwaranand On Thackeray Brothers : भाषावादावरुन राज्यात गेल्या काही दिवसांपासून चांगलेचं राजकारण तापले आहे.
Girish Mahajan : गेल्या चार दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात (Azad Maidan) विनाअनुदानित शिक्षकांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे.
रोजगाराच्या शोधात उत्तर भारतातील विविध प्रांतांतून लोक मुंबईत आले आहेत. या लोकांना मारहाणीचे प्रमाण सध्या वाढत चालले आहे.
Raj Thackeray : हिंदी सक्ती प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत
Chandrashekhar Bawankule : राज्यात गेल्या काही दिवसांपासून भाषावादावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधक महायुती सरकारवर जोरदार टीका