- Home »
- Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
PMC Election : खरचं वसंत मोरेंना फक्त 600 मतं मिळाली? पराभवानं ‘कात्रज’चा घाट दिसला का?
PMC Election पुणे पालिकेची निवडणूक जशी तात्यांसाठी महत्त्वाची होती त्याहीपेक्षा ती मुलगा रूपेशच्या राजकीय श्रीगणेशासाठी महत्त्वाची होती.
Exit Poll : मतदान संपलं, धाकधूक वाढली; पुणे-मुंबईत कुणाचा झेंडा? एक्झिट पोलनं टेन्शन वाढवलं…
राज्यातल्या 29 महापालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली असून सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या मतप्रकियेत नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.
मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं आणि वर्तमानात पाहावं…; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची सडकून टीका
Ravindra Chavan : आज काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसताना ते उबाठा गट मराठीचा कैवार घेत आहेत,
भाजप करतो ते अमरप्रेम; आम्ही करतो तो लव्ह जिहाद; उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीस हे हिंदू आहेत की नाही हा माझा पहिला प्रश्न आहे. जरा तपासून बघा ?
आम्ही सोबत! मुंबईचा महापौर ठाकरे बंधू ठरवतील, जयंत पाटलांनी शिवाजी पार्क मैदाना गाजवलं
साडेतीनशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे.मुंबई महाराष्ट्राची नाही ही त्यांची भूमिका आहे.
नाशिकची आईसारखी सेवा करू, सत्ता आमच्या हातात द्या; एकनाथ शिंदेंची नाशिककरांना ग्वाही
Eknath Shinde On Nashik Municipal Corporation Election : नाशिक महापालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या सभांमुळे ध्वनी प्रदूषण, सदावर्ते म्हणाले मी कोर्टात…
. तुमच्या सभांमुळे voice polution होत असल्याचं आम्ही तक्रार केली आहे असंही सदावर्ते म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबईत अनधिकृत वस्त्यांचे नियमितीकरण, व्होट बँक की शहर कबीज करण्याचा डाव?
BMC Election महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
तुमची राजकीय अपत्य वाढवा; फोडाफोडीच्या राजकारणावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
Uddhav Thackeray : नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आयोजित जाहिर सबेत बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह
फडणवीसांच्या काळात मुंबईचा ‘फास्ट’ विकास; ठाकरेंच्या काळात प्रकल्पांचे काय झाले ?
BMC Election 2026 : फडणवीसांमुळे मुंबईच्या विकासाला एकप्रकारे गती मिळते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोणाच्या ताब्यात दिले, तर विकास होतो, याचा विचार मुंबईकरांनी केलेलाच असेल.