बोगस मतदारांवर अंकुश का नाही फाल्तू उत्तर देऊ नका असे म्हणत शेकप नेते जयंत पाटीलही बैठकीत आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळ आज (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता.
पत्रकारांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे पक्षाच्या संभाव्य युतीबाबत प्रश्न विचारला, यावर उत्तर देताना ते म्हणाले, आता सुरवात झालेली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह कर्जमाफी करावी, या मागणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हंबरडा मोर्चा पार पडला.
सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत अंतिम सुनावणी पार पडली.
बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत, असं त्यांनी म्हटलं. तसंच, दिवाळी होती, लोकांच्या घरातील कंदील विझता कामा नये.
या बैठकीत नेमंक कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं. यावेळी संजय राऊत
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे कार्यक्रमातन बाहेर पडले. त्यावेळी स्वतः रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना निरोप दिला.
भाषणं सुरु झाल्यावर दरवाजा बंद करण्याची गरज वाटली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.