तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरेंनी आर्थिक मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
Uddhav Thackeray: पीक विमा हा घोटाळा आहे. बँकेच्या नोटीसा आता शेतकऱ्यांना येत आहेत. शेतकऱ्यांनी बँकेच्या नोटीसा एकत्र करून नजिकतच्या शिवसेना शाखेत नेऊन द्या.
एकनाथ शिंदे यांनीही यांना मुंबई मनपा निवडणुकीचा विचार करून पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार केली.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणे ही केवळ दोन पक्षांची गरज नाही तर राज्यासाठीही गरजेचं आहे असे राऊत म्हणाले आहेत.
या आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले असले तरी त्यांनी थेट उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे.
Uddhav Thackeray on Manoj Jarange Patil Maratha Reservation issue : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आज 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. या आंदोलनासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. यादरम्यान माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav […]
Eknath Shinde Criticizes Uddhav Thackeray : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha reservation) मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) आज मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय तापमान वाढले आहे. आझाद मैदानावर मराठा समाजाचे लाखो कार्यकर्ते उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी ऐक्य दाखवत आहेत. […]
उद्धव ठाकरे यांनी मी रेड्डी साहेबांना पाठिंबा द्यावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करणार आहे, असे सांगितले.