- Home »
- Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
- MNS MVA Satyacha Morcha : आजच्या मोर्चाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करुन दिली : पवारlive now
मतदार यादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीच्या आरोपांवरून विरोधी पक्ष आज मुंबईत निवडणूक आयोगाविरुद्ध मोठा मोर्चा काढत आहेत
Mahavikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या ‘सत्याच्या मोर्चा’ विरोधात भाजपाचे मूक आंदोलन
Mahavikas Aghadi Morcha : राज्य निवडणूक आयोगाच्या कामकाजातील अनियमिततेविरोधात आज मुंबईत विरोधी पक्षांकडून ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात येत आहे.
मोठी बातमी : ठाकरेंचा ढाण्यावाघ राऊतांच्या प्रकृतीत गंभीर बिघाड; दोन महिने घेणार ‘राजकीय ब्रेक’
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले.
आरशात पाहा… तुम्ही एक अजगर आहात जे कायम पडून राहतं, उद्धव ठाकरेंच्या ॲनाकोंडा’वरून भाजपचा पलटवार
इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं. कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात.
ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही, प्रफुल पटेल स्पष्टच बोलले
Praful Patel : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहे. आगामी निवडणुकांसाठी महायुती आणि
आम्ही कसलीही हुकूमशाही मान्य करणार नाही; राज्य निवडणूक आयोगावर उद्धव ठाकरे आक्रमक
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल केला. आतापर्यंत लोकांनी मतदान केलं नाही का?
Video : राज ठाकरेंच्या उत्तराने गुगली; सर्वपक्षीय नेत्यांचा ECI ला दोन ते तीन दिवसांचा अवधी; पत्रकार परिषदेत काय घडलं?
महाराष्ट्र निवडणूक आयोगाशी भेट घेतल्यानंतर मविआसह मनसे शिष्टमंडळाने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह
थोरात कसे पडले? आमचं तुमचं करू नका; निवडणुका पुढे ढकला, ECI कडे राज ठाकरेंची मोठी मागणी
बोगस मतदारांवर अंकुश का नाही फाल्तू उत्तर देऊ नका असे म्हणत शेकप नेते जयंत पाटीलही बैठकीत आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळाले.
मतदारयाद्यांमध्ये घोळ, यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका; राज ठाकरेंचे अधिकाऱ्यांना घाम फोडणारे प्रश्न
महाविकास आघाडी व मनसेचं शिष्टमंडळ आज (१४ ऑक्टोबर) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेणार
हा हंबरडा मोर्चा शेतकऱ्यांसाठी नव्हता ठाकरेंसाठी होता; मंत्री संजय शिरसाट यांची घणाघाती टीका
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता.
