हा देश सत्याचा आहे. देशातील जनतेला सत्य समजते आणि त्यासाठी लढते. पण संघासाठी सत्य नव्हे, सत्ता महत्त्वाची आहे.
Balasaheb Thorat यांनी भाजपच्या नादाला लागून निवडणूक आयोगाने देशभर काय-काय केलं. हे राहुल गांधी यांनी समोर आणल्याचं म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांचे नाव १९८० आणि १९८३ मध्ये दोनदा मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले होते. दोन्ही वेळा त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व नव्हते,