आतापर्यंत जगात फक्त दोनदा दंडक्रम पारायण झाले आहे. 200 वर्षांपूर्वी वेदमूर्ती नारायण शास्त्री देव यांनी नाशिकमध्ये दंडक्रम पारायण केले होते.