महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षे याच्याकडून गोंधळ घालण्यात आल्याचं पाहायला मिळालं. पंचाच निर्णय मान्य नसल्याचं म्हणत शिवराजने पंचाला लाथ मारल्याचं दिसून आलं.