अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये लव्ह जिहाद आणि मुलींच्या अपहरणाच्या घटना समोर आल्या होत्या. याबाबत विचारले असता आमदार लहू कानडेंनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. ते लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलत होते.