- Letsupp »
- Author
- Abhishek Gawande
Abhishek Gawande
-
“मुलीसाठी नशा सोडून जगायचंय!”, वडिलांचा जिल्हाधिकाऱ्यांचा अर्ज अन् नशेचं सामान विकणाऱ्या मेडीकल्सचा भांडाफोड
४५ वर्षांचा एक व्यक्ती अनेक वर्षांपासून नशेच्या आहारी गेला होता. त्याला नशेची इतकी सवय लागली होती की तो नियमितपणे इंजेक्शन आणि विविध औषधांच्या माध्यमातून नशा करत होता.
-
गुंतवणुकीत ETF की म्युच्युअल फंड? सामान्य गुंतवणूकदारांसाठी काय योग्य ठरू शकते?
गुंतवणुकीच्या जगात सध्या दोन पर्यायांची सर्वाधिक चर्चा होताना दिसते. एक म्हणजे ETF (एक्सचेंज ट्रेडेड फंड) आणि दुसरा आहे म्युच्युअल फंड.
-
ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची आत्महत्या; कारण ठरलेला कोरियन गेम नक्की काय?
एका कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींनी एकत्रितपणे 9व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या तिन्ही बहिणी अल्पवयीन होत्या.
-
बंगळुरू तिहेरी हत्याकांड; कौटुंबिक सन्मानाच्या नावाखाली तरुणाने आई-वडील आणि बहिणीची हत्या करत मृतदेह घरात पुरले
26 जानेवारी रोजी अमृता गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर अक्षयने तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. मात्र, आई-वडिलांनी याला तीव्र विरोध केला आणि मुलीच्या बाजूने उभे राहिले.
-
लग्नानंतर अवघ्या महिन्यातच सुरू झाला विवाहितेचा छळ; शिक्षक सासरा आणि सरपंच सासूच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन
सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अमानवीय छळाला कंटाळून एका उच्चशिक्षित विवाहित महिलेने आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. दीप्ती मगर-चौधरी असं या विवाहितेचं नाव असून ती पेशाने इंजिनिअर होती.
-
५० ब्राह्मण आमदारांची गुप्त बैठक आणि खलबतं: उत्तर प्रदेशात भाजपला धक्का? परंपरागत सवर्ण मतदार पक्षावर नाराज?
भारतीय जनता पार्टीचा (भाजप) परंपरागत कोअर मतदार मानला जाणारा सवर्ण समाज, विशेषतः ब्राह्मण वर्ग सध्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने ऐकू येत आहे.
-
४०० कोटी रोख रक्कम घेऊन जाणारे २ कंटेनर लुटल्याचा आरोप; तरुणाचे अपहरण, मारहाण प्रकरणामुळे राज्यात खळबळ
१६ ऑक्टोबर रोजी गोव्यातून कर्नाटकमार्गे जाणारे दोन कंटेनर बेळगाव-गोवा मार्गावरील चोरली घाटात लुटण्यात आले. या कंटेनरमध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांची रोकड होती
-
अंबड व घनसावंगी अतिवृष्टी अनुदान घोटाळा: जालन्यात तलाठ्यांच्या अटकेनंतर साहेब लोकांत भितीचं वातावरण
अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील प्रकरणामागे अनेक बडे मासे गळाला लागले आहेत. २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
-
भाजपत मुनगंटीवार एकनाथ खडसेंची पुनरावृत्ती करणार की देवेंद्रंना शह देणार? राजकीय वर्तुळात खळबळ…
मुनगंटीवीर यांचे वक्तव्य पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात खूप काही बिघडल्याचे चित्र आहे.
-
बिहार निकाल 2025: जितन राम मांझी आणि कुटुंबाची करामत; सून, विहीणबाई आणि जावई घरातले सगळेच झाले आमदार
जितन राम मांझी हे या निकालानंतर चर्चेत आले ते त्यांनी नातेवाईकांना दिलेले तिकिटे आणि त्यात त्यांचा झालेला मोठा विजय.










