- Letsupp »
- Author
- Abhishek Gawande
Abhishek Gawande
-
लग्नानंतर अवघ्या महिन्यातच सुरू झाला विवाहितेचा छळ; शिक्षक सासरा आणि सरपंच सासूच्या त्रासाला कंटाळून संपवलं जीवन
सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या अमानवीय छळाला कंटाळून एका उच्चशिक्षित विवाहित महिलेने आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. दीप्ती मगर-चौधरी असं या विवाहितेचं नाव असून ती पेशाने इंजिनिअर होती.
-
५० ब्राह्मण आमदारांची गुप्त बैठक आणि खलबतं: उत्तर प्रदेशात भाजपला धक्का? परंपरागत सवर्ण मतदार पक्षावर नाराज?
भारतीय जनता पार्टीचा (भाजप) परंपरागत कोअर मतदार मानला जाणारा सवर्ण समाज, विशेषतः ब्राह्मण वर्ग सध्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने ऐकू येत आहे.
-
४०० कोटी रोख रक्कम घेऊन जाणारे २ कंटेनर लुटल्याचा आरोप; तरुणाचे अपहरण, मारहाण प्रकरणामुळे राज्यात खळबळ
१६ ऑक्टोबर रोजी गोव्यातून कर्नाटकमार्गे जाणारे दोन कंटेनर बेळगाव-गोवा मार्गावरील चोरली घाटात लुटण्यात आले. या कंटेनरमध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांची रोकड होती
-
अंबड व घनसावंगी अतिवृष्टी अनुदान घोटाळा: जालन्यात तलाठ्यांच्या अटकेनंतर साहेब लोकांत भितीचं वातावरण
अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील प्रकरणामागे अनेक बडे मासे गळाला लागले आहेत. २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
-
भाजपत मुनगंटीवार एकनाथ खडसेंची पुनरावृत्ती करणार की देवेंद्रंना शह देणार? राजकीय वर्तुळात खळबळ…
मुनगंटीवीर यांचे वक्तव्य पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यात खूप काही बिघडल्याचे चित्र आहे.
-
बिहार निकाल 2025: जितन राम मांझी आणि कुटुंबाची करामत; सून, विहीणबाई आणि जावई घरातले सगळेच झाले आमदार
जितन राम मांझी हे या निकालानंतर चर्चेत आले ते त्यांनी नातेवाईकांना दिलेले तिकिटे आणि त्यात त्यांचा झालेला मोठा विजय.
-
सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल; शोलेचा डायलॉग म्हणत उद्धव यांचा निवडणूक आयोगासह सरकारला चिमटा
शोलेचा एक डायलॉग ठाकरेंनी यावेळी म्हटला, दूर गांव गांव में जब बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आ जायेगा. तसंच आता सांगतो, तुम्ही सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल”
-
धक्कादायक: २ कोटींसाठी शाळकरी मुलांना ओलीस ठेवणारा रोहीत आर्य कोण? ५ तासांत काय काय घडलं?
प्राथमीक माहितीनुसार रोहित हा पुण्याचा राहणारा आहे. रोहित आर्य हा मुंबईतल्या पवई भागात अभिनयाचे क्लास घेतो आणि ऑडिशनसंदर्भातील काही कामं करत होता.
-
नोंदणीकृत अर्थात रजिस्टर पोस्टल सेवा होणार बंद; टपाल विभागाचे ‘हे’ नवे निर्देश पाहा…
India Post to Say Goodbye to Registered Post : भारतीय टपाल विभागानं १ सप्टेंबर २०२५ पासून नोंदणीकृत अर्थात रजिस्टर पोस्टल सेवा बंद करण्याची घोषणा केली आहे, १८५४ पासून सुरु असलेली ही नोंदणीकृत सेवा इतिहासजमा होणार. पाच दशकांहून अधिक काळ चालत आलेला हा वारसा आता संपुष्टात येणार आहे. टपाल विभागाच्या कामकाजाचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग […]
-
निवृत्त पोलिसांवर होणार सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार: राज्य पोलीस दलाचा नवा निर्णय
Retired Police Honorable Funeral Maharashtra Rule: पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या सेवा समाप्तीनंतर एक सर्वसाधारण नागरिक म्हणून समाजात वावरत असतात. मात्र आता त्यांच्या सेवेत असतानाच्या कार्याप्रती राज्य कृतज्ञ राहील अशी व्यवस्था सरकारनं केली आहे. हा सन्मान कायम राहावा म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस दलानं नवा निर्णय घेतलाय. निवृत्त पोलिसांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर आता सन्मानपूर्वक […]










