- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
‘मीच फडणवीसांना संधी दिली पण, त्यांनीच माझा छळ केला’; नाथाभाऊंचा घणाघात
Ekanth Khadse : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दोन्हीही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आताही नाथाभाऊंनी फडणवीसांवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची राज्याच्या राजकारणात 2014 मध्ये ठळकपणे एन्ट्री झाली. त्यानंतरच राज्यातील राजकारण […]
-
बैठकीआधीच घमासान! दानवेंनी फडणवीसांकडे मागितला 7 वर्षांचा हिशोब; यादीच काढली बाहेर
Ambadas Danve : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. या बैठकीची जय्यत तयारी केली जात आहे. विरोधकांचंही या बैठकीकडे लक्ष आहेच. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत […]
-
ईडीच्या छापेमारीने ‘बॉलिवूड’चे धाबे दणाणले; ‘त्या’ इव्हेंटनंतर दिग्गज कलाकार रडारवर
Bollywood ED Raid : राजकारणी नेत्यांवर कारवाई करत त्यांना जंग जंग पछाडणाऱ्या ईडीने आता आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार ईडीच्या रडावर आले आहेत. ईडीने धडाकेबाज कारवाई करत मुंबईसह विविध राज्यात 39 ठिकाणी छापे टाकले. महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपशी संबंधित ही छापेमारी करण्यात आल्याचे समजते. ईडीच्या या कारवाईने बॉलिवूडकरांचे धाबे दणाणले आहे. […]
-
कंबलवाले बाबावर कारवाई करा, अंनिसची मागणी; आ. राम कदम अडचणीत
Mumbai News : मुंबईतील (Mumbai) आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींना बरं करण्याचा दावा करणाऱ्या राजस्थानातील कंबलवाल्या बाबावर तत्काळ कारवाई करावी. त्याला पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. राम कदम यांनीच कंबल बाबांना मुंबईत पाचारण केल्याने या प्रकरणात आता ते अडचणीत येण्याची शक्यता दिसत आहे. याबाबत […]
-
CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाणार? राऊत म्हणाले, जर पोलिसांनी…
Sanjay Raut : औरंगाबादमध्ये उद्या (दि. 16) मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर, तब्बल 140 रूम्स बुक करण्यात आल्या आहेत. या बैठकीची जय्यत तयारी केली जात आहे. विरोधकांचंही या बैठकीकडे लक्ष आहेच. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर लगेचच ही बैठक होत […]
-
दुसऱ्या ग्रहावरही जीवन? NASA च्या रिपोर्टमध्ये नेमकं काय?
NASA : अमेरिकी अंतराळ संस्था नासाने (NASA) गुरुवारी युएफओवर (Unidentified Flying Object) आधारीत अहवाल प्रसिद्ध केला. या विषयावर संस्थेने जवळपास एक वर्ष अभ्यास केला त्यानंतर हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. 33 पानांच्या या अहवालात म्हटले आहे, की ठाऊक नसणाऱ्या किंवा आपल्याला न समजणाऱ्या घटनांमागे एलियन्सच आहेत याचे कोणतेच पुरावे नाहीत. मात्र, हा दावा करताना […]
-
सर्वसामान्यांची मुंबईतील ‘एन्ट्री’ महागली; पाच टोलनाक्यांवर मोजावी लागणार अधिकची रक्कम
Mumbai Toll Rate : मुंबईत प्रवेश करताना आता वाहनचालकांच्या खिशाला झटका बसणार आहे. मुंबईतील पाच एन्ट्री पॉइंटवरील टोलचे दर (Mumbai Toll Rate) वाढविण्याचा निर्णय झाला आहे. 1 ऑक्टोबरपासून टोल दरात 12.50 ते 18.75 टक्के वाढ होणार आहे. दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे-मुलुंड, ऐरोली खाडी पूल आणि वाशी हे मुंबईतील पाच प्रवेश बिंदू आहेत. हलकी […]
-
ठाकरे गटाला धक्का! आमदार वायकरांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Politics : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आता परत एकदा मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर, त्यांची पत्नी आणि इतरांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी कालच सुरू झाली आहे. त्यानंतर लगेचच ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल […]
-
Ajit Pawar : अजितदादाही होतात ट्रोल! स्वतःच सांगितलं नेमकं काय घडलं?
Ajit Pawar : राज्य सरकारकडून खासगी कंपन्या नेमून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या भरतीत आरक्षणही नाही असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज भूमिका स्पष्ट केली. तसेच यामध्ये आपल्याला काहीच कारण नसतानी ट्रोल केलं जात असल्याने नाराजीही व्यक्त केली. […]
-
काश्मीरात रक्ताचे सडे, राज्यकर्त्यांवर फुलांची उधळण; BJP च्या सेलिब्रेशनवर ठाकरे गटाचा घणाघात
Uddhav Thackeray : काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथे अतिरेक्यांशी लढताना भारताचे तीन जवान शहीद झाले. नेमक्या त्याच दिवशी जी 20 शिखर परिषदेच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदींवर (PM Modi) भाजप कार्यालयात जंगी स्वागत करत पुष्पवृष्टी करण्यात आली. याच प्रसंगावर आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाने सामनाच्या अग्रलेखातून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशाच्या अखंडतेविषयी, एकात्मतेबाबत मोदी […]










