- Letsupp »
- Author
- Mukund Bhalerao
Mukund Bhalerao
-
Governor Ramesh Bais : राज्यपाल बैस यांचे झारखंड सरकारशी जमत नव्हते : महाराष्ट्रात काय होणार?
मुंबई – महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी कोश्यारी वादग्रस्त ठरले होते. कोश्यारी यांनी त्यांच्या कार्यकाळात नेहमीच सत्ताधारी भाजपला (BJP) पूरक भूमिका घेतल्याचा विरोधकांचा आरोप होता. महापुरुषांबद्दल त्यांनी केलेल्या वादग्रस्त […]
-
Nashik BJP Meet : चर्चा तर होणारच.. भाजप बैठकीसाठी फडणवीस-पंकजा मुंडे एकाच कारमधून
नाशिक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) यांच्यात वाद असल्याचा चर्चा नेहमीच होत आहेत. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार येण्याआधीपासूनच हा वाद सुरू होता. मध्यंतरीच्या काळात हा वाद आधिकच वाढला होता. फडणवीस यांच्या बीड जिल्हा दौऱ्यावेळीही पंकजा मुंडे उपस्थित नव्हत्या. त्यामुळे या वादाला अधिकच बळ मिळाले होते. त्यानंतर आज मात्र हा […]
-
BJP : ठरलं तर, भाजप साकारणार २०२४ चा महाविजय; श्रीकांत भारतीय यांना दिली ‘ही’ मोठी जबाबदारी
प्रफुल्ल साळुंके, विशेष प्रतिनिधी नाशिक – भारतीय जनता पार्टीच्या (BJP) प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिक येथे सुरू आहे. या बैठकीत पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसह अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर विचारविनिमय सुरू आहे. निर्णयही घेतले जात आहे. आगामी काळातील निवडणुकी स्वबळावर लढायच्या आणि जिंकायच्याही असा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना (Shivsena), काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) […]
-
Atul Save : ‘त्यासाठी’ नाना पटोलेंनीही करावी मदत; सहकारमंत्री अतुल सावे यांनी काढला चिमटा
Atul Save : राज्यात सहकारी संस्थांची नोंदणी पुन्हा सुरू करू, पण त्यासाठी भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्षांची शिफारस हवी,’ असे फर्मान सहकार मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी सोडले आहे. त्यांच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून प्रचंड टीका होत आहे. मंत्री सावे यांची हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसने (Congress) केली असून या मुद्द्यावर सरकारवर दडपण आणत आपले मनसुबे स्पष्ट […]
-
BJP : अन् भाजप कार्यकारिणीत निघाली अनेकांच्या मनातली खदखद.. ; पहा, काय घडले ?
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी BJP : भाजपाची (BJP) राज्य कार्यकारिणीची बैठक गेले दोन दिवस नाशिकमध्ये सुरू आहे. नवे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही पहिली बैठक होती. गेले सात वर्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्या प्रभावात बैठकी झाल्या. या बैठकांमध्ये विशेष काही घडले नाही. काही वादही दिसून आले […]
-
BJP : भाजपने सेट केला खास अजेंडा; शिवसेना-राष्ट्रवादी अन् काँग्रेसची अशी खाणार मते..
प्रफुल्ल साळुंके, विशेष प्रतिनिधी नाशिक : भारतीय जनता पार्टीला (BJP) स्वबळावर सत्तेवर आणण्यासाठी नियोजन करण्यात येत असून नाशिक येथे शनिवारी प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत अजेंडा ठरविण्यात आला. या बैठकीत राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर (NCP) गेलेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेना (Shivsena) तसेच काँग्रेस राष्ट्रवादीची मते भाजपकडे कशी वळवता येतील यावर […]
-
Ajit Pawar : शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्था ढासळली; अजित पवारांचा घणाघात
Ajit Pawar : ‘राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. धमक्यांची भाषा केली जात आहे. युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे द्या, दगडफेक काय करता ? आमदार प्रज्ञा सातव (Prdnya Satav) यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यानंतर पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant […]
-
Shashikant Warise : विनायक राऊतांच्या आरोपांवर राणे संतापले; म्हणाले, अजून किती दिवस..
Shashikant Warise : राज्याच्या राजकारणात रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) मृत्यू प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात विरोधकांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री नारायण […]
-
Sanjay Raut : राज्यात आता झुंडशाही, वारिसे हत्याकांडातील खरे सूत्रधार शोधा; संजय राऊत यांची मागणी
मुंबई – पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यू प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विरोधी पक्षांनी टिकेची झोड उठविली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही शनिवारी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. ‘रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला विरोध होता. पत्रकार वारिसे यांची हत्या झाली. हे प्रकरण खूप […]
-
Nana Patole : थोरातांच्या राजीनाम्याला सहा दिवस तरीही, नाना पटोलेंचे एकच वाक्य..
मुंबई – नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील वाद अधिकच उफाळून आला. आ. थोरात यांनी पटोले यांच्यावर आरोप करत थोरात यांनी काँग्रेस विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला. या घटनेला आता आठ दिवस उलटून गेले आहेत. याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता त्यांनी या मुद्द्यावर […]










