- Letsupp »
- Author
-
पावसाचा निरोप थंडीचं आगमन! मराठवाड्यात कडाक्याची थंडी, हवामान अंदाज काय?
बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता.
-
मोठी बातमी! स्फोटने दिल्ली हादरलेली असतानाच मुंबईसह 5 विमानतळं बॉम्बने उडवण्याची धमकी
इंडिगो एअरलाइन्सला आज दुपारी 3.30 वाजता देशातील 5 आंतरराष्ट्रीय विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याबाबत मेल मिळाला आहे.
-
PCMC मध्ये दादा अन् पवार करणार महायुतीचा ‘गेम’; खास मोहऱ्यानेच बातमी फोडली
अजित पवारांनी सांगितले आहे की अंतिम बोलणं व्हायचं आहे. परंतु तसा विचार सुरू आहे. अजितदादांनी याबाबत आमचं मत देखील विचारलं.
-
बीड जिल्ह्यात पक्षांतराचं वार; खाडे पंडित धोंडे यांनी बदलले मार्ग, इतर नेतेही वाटेवर
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर बीड जिल्ह्यात पक्षांतर सुरू असून अनेक नेत्यांनी पक्ष बदलले आहेत.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी सुनावणी; वाचा काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्ह व आमदार अपात्रतेप्रकरणी देखील सुनावणी झाली. यामध्ये राष्ट्रवादीच्या सुनावणीसाठी तारीख दिली.
-
दिल्ली अन् लाल किला नाही तर आयोध्येतील राम मंदिर…; स्फोट घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती
दिल्लीतील स्फोट घटनेबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली. या दहशतवाद्यांना दिल्लीमध्ये स्फोट घडवायचा नव्हता. यांचे टार्गेट वेगळेच होते.
-
दिवंगत अभिनेते विनय आपटेंच्या स्मृतिदिनानिमित्त शॉर्ट फिल्म स्पर्धा; वाचा, पूर्ण माहिती
शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबरपर्यन्त आहे. यावर्षी ह्या शॉर्ट फिल्म्सना विषयाचे बंधन नाही.
-
मोठी बातमी! कोथरूडमधील दलित मुलींवर हिंसाचार प्रकरण, कोर्टाने दिला मोठा आदेश
पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात तीन मुलींना जातीवाचक शब्द वापरुन मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
-
बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स; 19 वर्षाखालील ट्रायसिरीज, एकाचवेळी दोन्ही संघाची घोषणा
तिरंगी मालिकेसाठी 15 सदस्यीय भारत अ अंडर 19 आणि भारत ब अंडर 19 संघांची घोषणा. ही मालिका बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये होणार आहे.
-
कर्मवीर कृषी महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडेल – आशुतोष काळे
‘कर्मवीर कृषी महोत्सवाच आयोजन होत आहे. यावर्षी २०२५’चे उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री दतात्रय भरणे यांच्या हस्ते झालं होतं.









