चोलिस्तान कालव्याचा मुद्दा पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या नेतृत्वातील सिंध सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वादाचा मुद्दा आहे.
आमदार आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली.
रुचीने तिच्या नेकलेससह मॅचिंग होणारे कानातले, मांग टिक्का आणि पारंपारिक बांगड्या घातल्या होत्या. मात्र तिनं घातलेल्या
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा 18 मे रोजी महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सीलतर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
शिवपालचीची बंदी २०२५ पर्यंत होती. मात्र, तो पुन्हा अपयशी ठरला आहे. जानेवारी २०२३ मध्ये, अपील पॅनेलने त्याची विनंती मान्य
सुरक्षा एजन्सी ज्योती मल्होत्राची सतत चौकशी करत आहेत. तिने पाकिस्तानला पाठवलेली सर्व माहिती मिळवण्याचा प्रयत्न
ज्योती मल्होत्राने भागलपूरला भेट दिल्याचे समोर येताच तेथील पोलीस तसेच तेथील तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मुनीर पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि दोन गुप्तचर संस्थांचा प्रमुख होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे २०२५ पर्यंत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, एकूण २४२ भारतीय नागरिक पाकिस्तानी
वादळी वारे आणि विजांचा कडकडाट असलेल्या या पावसाळी काळात नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.