- Letsupp »
- Author
-
ओबीसींच्या पाठिंब्याची जाणीव ठेवा! छगन भुजबळ मैदानात, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला थेट सुनावलं
कुणबी प्रमाणपत्र मिळवताना दाखल्यांमध्ये खाडाखोड करण्यात आल्याचा आरोपही भुजबळ यांनी केला.
-
महापुराच्या तडाख्यात गावं वाहून गेली; एक घर मात्र खंबीरपणे कसं उभं राहिलं?, कारण आलं समोर
नेपाळमधील या घटनेने पूरप्रवण भागात बांधकाम करताना सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे.
-
250 दिवस समुद्रात खडतर प्रवास, अखेर किनारा गाठला; अमेरिकन नौसैनिक पट्टायात दाखल
अनेक महिने समुद्रात राहून लष्करी मोहिमा पार पाडल्यानंतर आता या जवानांना मोठा विश्रांतीचा काळ मिळणार आहे.
-
मोठी बातमी! जरांगे पाटील उपोषण सोडणार?, शिष्टमंडळातील प्रसाद लाड भेटीला, काय केलं आवाहन?
महायुती सरकार मराठा समाजाच्या पाठीशी उभा आहे अशा शब्दांत भाजप नेते प्रसाद लाड यांनी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला.
-
आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण; भाषेवरून जरांगे पाटलांना विनोद पाटलांचा सल्ला
महिला जिल्हाधिकाऱ्यांसोबत मराठा समाजाचा कोणताही वाद नसून महिलांचा सन्मान आणि संरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी आहे
-
औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीवर MPSC अध्यक्षांचा खुलासा; ‘घटना माझ्या पदभारापूर्वीची’
प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण आयोगाने अत्यंत गांभीर्याने घेतले असून यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
-
शिंदेंची आढळरावांच्या घरी अचानक भेट; पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
भीमाशंकरचा दौरा आटोपून परतताना शिंदे यांनी अचानक आंबेगावकडे आपला ताफा वळवला आणि आढळरावांच्या निवासस्थानी पोहोचून त्यांची भेट घेतली.
-
हा एस्टॉपेलचा मुद्दा नाही; शिंदे गटाचा ठाकरे गटावर तार्कीक वार, 2018च्या पक्षघटनेवर शिंदेंच्या वकिलाचा जोरदार प्रहार
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे.
-
Video : जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे मसुदा दिलाय, मंत्री विखे पाटील यांनी आकडेवारीच मांडली
साडेतीन लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं असा दावा भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
-
मराठवाड्यात पावसाने ओढ दिली; शेतकऱ्यांसाठी कृत्रिम पावसाचा प्रयोग करा, धीरज देशमुखांची सरकारकडे मागणी
शेतकरी संकटात असताना सरकारकडे उपलब्ध असलेला प्रत्येक वैज्ञानिक पर्याय तपासला गेला पाहिजे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.









