आयुष्यभर लोकांना त्रास दिला, नेत्यांना त्रास दिला. 20- 20 वर्ष मंत्रिमंडळात काम केल्यानंतर आता सहा महिने सुद्धा कळ सोसेना का?
भाजप एकीकडे युतीबाबत बोलते, तर दुसरीकडे एकांतात स्वबळावर निवडणुका लढवण्याची भाषा करतं, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील चार दिवस उत्तर भारतात जोरदार पावसाची शक्यता आहे.
फुटबॉलच्या मैदानावर जाऊन तीन लहान मुलांवर अमानुष मारहाण केल्याचा आणि त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पीडिताही तोंड बांधून तेव्हा कारमध्येच बसलेली होती. तसेच शिंदेच्याही तोंडाला फटका होता. त्यानंतर पीडितेच्या पतीने शिंदेविरोधात तक्रार दिली.
शिस्तपालन समितीने केलेल्या चौकशीनंतर न्यायाधीश धनंजय निकम आणि न्यायाधीश इरफान शेख यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
चालकाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास वर्ग करण्यात आला आहे.
दसरा मेळाव्यात बोलताना कदमांनी ठाकरे कुटुंबावर आरोप होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दोन शब्दांमध्येच रामदास कदम यांचा विषय संपवला आहे.
सहा महिने मी तिथे रूम घेऊन थांबलो होतो. बाळासाहेब स्वत: दवाखान्यात आले होते, आम्ही आजही दोघे जीवाभावाने संसार करत आहोत.
आपल्या अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन