- Letsupp »
- Author
-
आशिया कप जिंकला! भारतीय बहाद्दर खेळाडूंनी पाणी पाजलं, पाकिस्तानवर मिळवला दणदणीत विजय
आज रविवार (दि. 28 सप्टेंबर)रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना झाला. भारताने बाजी मारली.
-
सीमेवर रक्ताची नदी वाहू दे, आम्ही क्रिकेट खेळणारच; संजय राऊतांचा मोदी सरकारवर थेट वार
पहलगाम हल्ल्यामध्ये 26 महिलांचे सिंदूर पुसले गेले, पण पैशासाठी इकडे क्रिकेट खेळवले जाते असं संजय राऊत म्हणाले.
-
Asia Cup Final: टीम इंडियाचं कमबॅक; पाकिस्तानला तिसरा झटका, मोहम्मद हारीस झिरोवर आऊट
आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत आमनेसामने आले आहेत.
-
मोठी बातमी! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घोषणा केली.
-
राज्यभरात पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यात ढगफुटी, वाचा एका क्लिकवर कुठं काय स्थिती?
मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना.
-
सुपरस्टार विजयच्या निवडणूक रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळं झाली?, ‘हे’ मोठ कारण आलं समोर
सुपरस्टार विजय यांच्या निवडणूक रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 39 लोकांचा मृत्यू झाला. 17 महिला, 13 पुरुष, 4 मुलं अन् 5 मुली.
-
‘लाल चिखल’कार ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ग्रामीण भागातील जीवन आपल्या लेखनीच्या माध्यमातून मांडणारे ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचे निधन झाले आहे.
-
मोठी बातमी! काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी मराठवाडा दौऱ्यावर येणार, नुकसानग्रस्तांची भेट घेणार
राहुल गांधी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करण्याची शक्यता असून पूरग्रस्त पीडितांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
-
मोठी बातमी! बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची वर्णी; वाचा, कोण आहेत मन्हास?
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या पदावर कोण असेल याची चर्चा सुरु होती.
-
मराठवाड्यातील नुकसानग्रस्तांना मदत करताना निकषाचा डोंगर; उद्धव ठाकरे यांचा सरकारवर घणाघात
तुटपूंज्या मदतीविरोधात शेतकरी संतापला आहे. मराठवाड्याच्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते.









