उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सत्संगमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेचा अहवाल तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडं सुपुर्द केला.
तेलंगणा्मध्ये बीआरएसला मोठा धक्का बसला आहे. येथील सहा आमदारांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रसची संख्या वाढली आहे.
मराठा आरक्षणाची मागणी करत आत्हत्या करण्याचा घटना वाढल्या आहेत. आता पन्हा एका व्यक्तीने आरक्षण मिळावं अशी मागणी करत आत्महत्या केली आहे.
विधानसभेत अधिवेशन सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पावर अजित पवार बोलले. त्यांनी यावेळी विरोधकांनी काय टीका केली यावर भाष्य केलं.
भारतीय क्रिकेट टीमचं मुंबईत बसमध्ये रॅली काढून स्वागत करण्यात आलं. दरम्यान, या गुजरातमधून आणलेल्या बस असल्याने विरोधकांनी टीका केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. त्यावर आता भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी भाष्य केलं आहे.
टीम इंडियाने मोठा विजय मळवल्यानंतर देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे. काल मुंबईत मोठी रॅली काढण्यात आली. आज विधीमंडळात चार खेळाडूंचा सतक्रा होणार.
हाथरस येथे घेण्यात आलेल्या सत्संग कार्यक्रमात जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये १२१ लोकांना प्राण गेले. त्याचा एसआयटी आज अहवाल देणार आहे.
हाथर येथील सत्संग या धार्मिक कार्यक्रमात चेंगराचंगरी सुमारे १२१ लोकांचा मृत्यू झाला. तिथे मृतांच्या कुटुंबाला राहुल गांधींनी भेट दिली.
पाण्यात करंट पसरल्याने पाण्यीतील सुमारे २४ म्हशी जागीच मृत्यू पावल्या. ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे.