- Letsupp »
- Author
-
कारगिल युद्धावेळी आमच्याकडून शांतता कराराचं उल्लंघन; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांची जाहीर कबुली
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी 1999 मध्ये भारतासोबत स्वाक्षरी केलेल्या कराराचे पाकिस्तानने उल्लंघन केलं अशी कबुली दिली आहे.
-
आदित्य ठाकरे लंडनमधून पॉपकॉर्न खात बोलत आहेत का? आशिष शेलारांची खरमरीत टीका
विधान परिषद निवडणुकीवरून आशिष शेलारांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं आहे. तसंच, कोस्टर रोडवरूनही त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केलीये.
-
Sukhna Dam: मराठवाड्याला कोरड; सुखना धरणात ठणठणाट, तीस गावांवर पाणीसंकट
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सुखना धरण कोरड झाल्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाई. तसंच, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय.
-
लोकसभा निवडणुकांसह पवार अन् ठाकरेंविषयी ज्योतिषी अनिल थत्ते यांचं मोठं भाकीत
लोकसभा निवडणुकीत एनडीएला 325 ते 350 जागा मिळतील. तर महाराष्ट्रात महायुतीला 37 ते 40 जागा मिळतील. असं भाकीत प्रसिद्ध ज्योतिषाने वर्तवलं आहे.
-
पुण्यात चाललय काय? विद्यापिठात सापडला गांजा, प्रशासनात भाजपचे लोक; धंगेकरांचा आरोप
पुणे विद्यापिठात विद्यार्थ्यांकडे गांजा सापडल्याचा प्रकार उघड झाला. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर आमदार धंगेकर, अंधारे आक्रमक.
-
लग्नास मुलगी न दिल्याचा डोक्यात राग, मुलाने मुलीच्या वडिलांचा केला निर्घृण खून
लग्नासाठी मुलगी देण्याची मागणी मान्य न केल्याने तरुणाने मुलीच्या वडिलांचा खून केला. या प्रकरणात दोघांना अटकर केली आहे.
-
निलेश राणे भडकले; म्हणाले ‘ही’ भूमिका बरोबर नाही, भुजबळांना आवरलं पाहिजे
जागा वाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
-
जुन्या खड्ड्यात नवं रोप; पुणे अपघात प्रकरणातील ‘SIT’च्या अध्यक्षांवरच भ्रष्टाचाराचे खंडीभर आरोप
ससून रुग्णालयातील ब्लड सॅम्पल गैरव्यवहार प्रकरणाची SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप असल्याने नवा वाद.
-
दुष्काळाच्या झळा! पाण्यासाठी वणवण; भाजप मंत्री म्हणतात, ‘मी फुक मारुन पाणी कसे आणू’
राजस्थानमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली. त्यावर मंत्री कन्हैया लाल चौधरी यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. नागरिकांमध्ये संताप आहे.
-
महायुतीत महायुद्ध सुरू; कोकण पदवीधरचा तिढा कसा सुटणार?, मनसेकडून भाजपची कोंडी
राज ठाकरेंनी भाजपचा बालेकिल्ल्यात पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर केल्याने भाजपच्या अडचणींत वाढ.










