- Letsupp »
- Author
-
ही मानवनिर्मित आपत्ती! गेम झोनमधील आग प्रकरणाची गुजरात उच्च न्यायालयाकडून दखल; दोघांना अटक
राजकोटमधील गेम झोनमध्ये लागलेल्या आगीची स्वत:हून दखल घेत गुजरात उच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने याबात टिप्पणी केली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही इच्छा; वाचा, काय म्हणाले नितीश कुमार
आम्ही सर्व 40 जागा आणि देशात 400 जागा जिंकणार आहोत. त्यामुळे मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले.
-
सनरायझर्स हैदराबादवर कोलकाता नाईट रायडर्सचा ‘फायनल’ विजय; तिसऱ्यांदा जिंकली IPL ट्रॉफी
आयपीएल २०२४ फायनलमध्ये कोलकाताने हैदराबादवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. १० वर्षांनी कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपल नाव कोरलं.
-
फडणवीसांनंतर अमित शाहंचा शब्द! म्हणाले, राज्यपाल करणार; अडसुळांचा खुलासा
अमरावती लोकसभेच्या उमेदवारीच्या चर्चेवेळी आपल्याला अमित शाह यांनी फोन करून राज्यपाल करण्याचा शब्द दिल्याचा आनंदराव अडसूळ यांचा खुलासा.
-
दुर्दैवी घटना! पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन; दुर्घटनेत 670 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती
पापुआ न्यू गिनीमध्ये मोठी दुर्दैवी घटना घडली आहे. येथे भूस्खलन झालं आहे. या भूस्खलनात अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे.
-
‘आप’सह युट्यूबर ध्रुव राठीवर मालिवाल यांचा गंभीर आरोप; म्हणाल्या, बलात्काराच्या अन् जीव मारण्याच्या
आप खासदार स्वाती मालिवाल यांनी आप पक्षासह प्रसिद्ध युट्यूबर ध्रुव राठीवर गंभीर आरोप केले आहेत. तसंच, त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
-
धंगेकरांना भलताच आत्मविश्वास; संसदेत भाषणासाठी इंग्रजीचा क्लास ही लावणार
लेट्सअप मराठीसोबत बोलताना पुण्याचे लोकसभा उमेदवार आणि कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
-
‘त्या’ दाव्यावरून महाजनांची राऊतांवर सडकून टीका; म्हणाले, त्यांच डोकं तपासाव लागेलं
संजय राऊत यांनी रोखठोक सदरामध्ये नितीन गडकरींबद्दल केलेल्या दाव्यावरून गिरीष महाजनांनी राऊतांवर टीका केली आहे.
-
ज्यांचा जीव गेला ते कुणाचेतरी मुलंच होते, पुणे अपघात प्रकरणात कुणाला माफी नाही -मुख्यमंत्री
पुणे अपघातात जे दोषी त्यांना कठोर शिक्षा होणार. ज्या मुलांचा जीव गेला तेही कुठल्यातरी आई-वडिलांचे मुल आहेत असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
-
तिजोरी साफ करणारांना आरोप करू द्या, आम्ही मुंबईची नाले सफाई करतोय -मुख्यमंत्री शिंदे
आम्ही काम केल्यामुळे गेल्यावर्षी मुंबईत पाणी साचले नाही. आरोप करू द्या. त्यांनी तिजोरी साफ केली आम्ही नाले सफाई करतोय असं मुख्यमंत्री म्हणाले










