- Letsupp »
- Author
-
‘या’ 7 शेअर्सनी गुंतवणुकदारांना केलं मालामाल; फक्त 5 महिन्यातच 354 टक्क्यांचा परतावा
काही शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा परतावा मिळाला आहे. यामध्ये 5 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या सात शेअर्सने गुंतवणूकदारांना मालामाल केलं.
-
Pune accident : ‘मारो मत तुमको कितना पैसा चाहीये बोलो’ साक्षीदाराने सांगितला घटनाक्रम
रविवारी पुण्यात झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. त्यातील साक्षिदारांनी काही महत्वाचे खुलासे केले आहेत.
-
मतविभाजनाचा फटका कुणाला बसणार? मराठवाड्याच्या राजधानीत कोण बाजी मारणार?
औरंगाबादमध्ये चौरंगी लढत झाली. विशेष म्हणजे शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत झाली. तसंच, वंचित आणि एआयएमआयएम वेगळे लढले. वाचा कोण बाजी मारणार.
-
हे यश तुमचंच, 4 जूनला जल्लोष करू; बावनकुळेंचं भाजप कार्यकर्त्यांना पत्र
लोकसभा मतदानाचा 5 वा टप्पा पूर्ण होताच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहलं आहे. तसंच, विजयाचा विश्वासही व्यक्त केला.
-
मावळमध्ये निकालाआधीच महायुतीत फटाके; बारणेंचा राष्ट्रवादीवर मोठा आरोप
लोकसभा निकालापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने माझा 100 टक्के प्रचार केला नाही अशी खदखद बारणे यांनी व्यक्त केली आहे.
-
मुंबईतील मतदान प्रक्रियेवरून राऊतांचा प्रहार! म्हणाले ‘हा’ भाजपचा शेवटचा डाव
मुंबईत संथ गतीने मतदान झाल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी भाजपव टीका केली आहे. तसंच, मोदींच डिजीटर इंडिया फेल झाल्याचही ते म्हणाले.
-
आमच्यावर दबाव नाही! दुर्दैवाने कोर्टाने दोन अर्ज फेटाळले; पुणे अपघातावर आयुक्तांची प्रतिक्रिया
आमच्यावर कसलाच दबाव नाही. पुणे अपघातात दुर्दैवाने कोर्टाने दोन अर्ज फेटाळले अशी प्रतिक्रिया पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
-
आम्हीही देशाचे नागरिक! देह विक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच बजावला मतदानाचा हक्क
भिवंडी लोकसभेसाठी वेश्या व्यावसायीक महिलांनी प्रथमच मतदान केलं. तसंच, आम्हीही देशाचे नागरिक आहोत असंही त्या म्हणाल्या.
-
जंगली रमीबद्दल सचिन तेंडुलकर दखल घेणार नसतील तर तीव्र आंदोलन करणार -बच्चू कडू
ऑनलाइन गेममुळे सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकाने आत्महत्या केली. त्यानंतर आता रमी गेमवरून कडू सचिनच्या घरासमोर आंदोलन करणार आहेत
-
…तर आम्ही न्यायालयात जाऊ; मतदान केंद्रावरील घटनांवरून उद्धव ठाकरे कडाडले
मुंबईत 6 लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. दरम्यान, अनेक मतदान केंद्रावर अडचणी निर्माण केल्या जात आहेत असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.










