- Letsupp »
- Author
-
दुर्देैवी! जळगावच्या जिल्हा रुग्णालयात मृतांचा खच; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा तज्ञांचा अंदाज
जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात 8 दिवसांपासून मृतांचा खच पडलेला आहे. दरम्यान, यामधील 50 पैकी तब्बल सोळा मृतदेह बेवारस असल्याचं सांगितलं जातय.
-
अफवांवर पाऊस! ..तर अभिनेत्री अनीत पड्डा यशराज फिल्म्सची पुढील नायिका असणार?
नीत पड्डाला तिच्या ऑडिशनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे वायआरएफने साइन केले आहे. वायआरएफच्या रूपात तिला एक मोठा चित्रपट मिळणार.
-
राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये भीषण आग, 24 जणांचा मृत्यू; मृतांमध्ये 12 मुलं
राजकोटच्या गेमिंग झोनमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
-
उन्हाच्या कटाविरूद्ध थेट 144 लागू; जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
प्रचंड ऊन वाढल्यामुळे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने कलम 144 लागू केले आहे.
-
भुजबळांचा मोठा खुलासा! म्हणाले, जरांगे पाटलांमुळे माझ्या उमेदवारीला आडकाठी
अमित शाह यांनी उमेदवारी देण्याचं सांगितलं होतं. परंतु, मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी विरोध केला असावा असं भुजबळ म्हणाले आहेत.
-
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! पंतप्रधान मोदींचा मुक्काम, 80 लाखांचा हॉटेल मालकाला बुर्दंड
पंतप्रधान मोदी गेल्या वर्षी म्हैसूर दौऱ्यावर होते. त्यावेळी मोदी मुक्कामी असलेल्या हॉटेलचं बिल भरलेलं नाही अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
-
मोठी बातमी! पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना झटका, 2011 पासूनचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द
कोलकाता हायकोर्टाने पश्चिम बंगालमधील ओबीसी प्रमाणपत्र रद्द केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना हा राजकीय धक्का मानला जात आहे.
-
Pune Accident : बिल्डर विशाल अग्रवाल कशी झाली अटक? ‘हे’ पाच मुद्दे ठरले अडचणीचे
पुणे अपघातात गुन्हा दाखल झाल्याचं लक्षात येताच मुलाचे वडील विशाल अगरवाल यांनी फरार होण्याचा बेत आखला. पण 'या' मुद्यांनी अडचण केली.
-
‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य’; न्यायाधिशांनी निरोप समारंभाच्या भाषणात केलं जाहीर
कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चित्तरंजन दास यांनी निवृत्ती घेतली. त्यांनी समारोपाच्या भाषणात आपण आरएसएसचे स्वयंसेवक असल्याचं सांगितलं.
-
‘पब’वाल्याची नाही, डॉक्टरची चौकशी होणं गरजेचं; पुणे अपघातप्रकरणी सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल
पुण्यातील अपघातातील कार चालकाच्या रक्ताची लवकरात लवकर तपासणी का केली नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. याबातची पोस्ट व्हायरल होतं आहे.










