- Letsupp »
- Author
-
मराठे जातीयवादी असते तर गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले असते का? मनोज जरांगे
मराठ्यांनी जातीवाद केला असता तर गोपीनाथ मुंडे, प्रितम मुंडे, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे इतक्या मोठ्या पदावर गेले असते? असं जरांगे पाटील म्हणाले
-
कुटुंब सोबत असताना किंवा नसतानाही मी भाजपसोबतच होते -रक्षा खडसे
मी कायम भाजपसोबत होते. रोहिणी खडसे यांना काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार असं म्हणत मी पुन्हा निवडून येईल असा दावा रक्षा खडसे यांनी केला.
-
मतदानाच्या एक दिवस अगोदरच वातावरण तापलं! अहमदनगरमध्ये दोन गटांत राडा
लोकसभा मतदानाच्या एक दिवस अगोद अहमदनगर शहरात माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले.
-
असदुद्दीन ओवेसी यांचं मोठं वक्तव्य! म्हणाले, हिजाब घालणारी महिला भारताची पंतप्रधान होईल
असदुद्दीन ओवेसी म्हणाले, एकेदिवशी भारताला हिजाब घालणारी मुस्लीम महिला पंतप्रधान मिळेल. त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखतीत दिली.
-
माझंही 2019 ला तिकीट कापलं पण मी साथ दिली; “लेट्सअप चर्चेत” स्मिता वाघ थेट बोलल्या
जळगावच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी 1019 ला आपलं तिकीट कापलं तरी आपण साथ दिली. पण उन्मेश पाटलांनी भूमिका बदलली अशी खंत व्यक्त केली
-
प्रज्वल रेवन्नाची सीबीआय चौकशीची भाजपची मागणी, एसआयटीवर जादूटोणा केल्याचा आरोप
भाजपने प्रज्वल रेवण्णाची सीबीआय चौकशीची मागणी केली असून त्यांनी एसआयटीकडून होत असलेल्या तपासावर संशय घेतला आहे.
-
मतदान केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी, नियम मोडल्यास कडक कारवाई
पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदान सोमवारी पार पडणार असून, मतदान केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
-
माझी शिवसेना ‘उबाठा’ तर तुमची ‘एसंशिं’; शॉर्टफॉमवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
माझ्या शिवसेनेला जर उबाठा म्हणत असतील तर यांनी एसंशी शिवसेना असं म्हणावं लागेल अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली.
-
राऊत अन् ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुलाखतीला काळू-बाळूचा तमाशाचं आहे अशा शब्दांत टीका केली.
-
पाकव्याप्त काश्मीरमध्ये युद्धजन्य परिस्थिती! संतप्त नागरिक रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये परिस्थिती भयावह आहे. मीरपूर जिल्ह्यात 70 पेक्षा अधिक लोकांना अटक करण्यात आली. चकमकीत एका पोलिसाचा मृत्यू झाला.









