कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
शरद पवारांची भूमिका दुटप्पी आहे. लोकांना किती काळ फसणवार आहात? शरद पवार यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे.
सोनिया गांधींच्या घरी मोलकरीण नव्हती म्हणून तुम्ही दिल्लाला भांडे घासायला गेलता का? असा खोचक सवाल शहाजीबापू पाटील यांनी केला.
मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरी सगे सोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करू नये
फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, त्यामुळे आता तुम्ही सगळं हे थांबवा,
राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना - मनसे पक्षात भाजपने भांडण लावले आहे.
राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे.
सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला. अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आाला.
लवाद कोर्टात विनेशला रौप्य पदक देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, या खटल्याची सुनावणी 11ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे.
लोकसभेत सापांच्या शेपट्या वळळवत राहित्या. मात्र, विधानसभेला या सापांचे फणे ठेचल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. साताऱ्यात शांतता रॅलीला संबोधित करत असताना त्यांना भोवळ आली.