कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
पुण्यातील व्यापाऱ्यांनीही तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली होती. त्यानंतर व्यापाऱ्यांना धमकीचा फोन आल्याची घटना उघडकीस आली.
शिर्डीतील (Shirdi) एका हॉटेलमधून तब्बल ३ कोटी २६ लाख रुपयांचे साडेतीन किलो सोनं आणि चार लाखांची रोकड चोरीला गेल्याची घटना घडली.
छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी (Waluj MIDC) परिसरातील एका उद्योजकाच्या घरी मोठा दरोडा पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे. तिथं कोणीही जाऊन पदवी घेऊ शकतं, अशीच परिस्थिती आहे. मात्र, त्यांनी अनैतिक संबंध ठेऊ नये.
Vijay Shah on Sofiya Qureshi: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेश सरकारचे मंत्री विजय शाह (Vijay Shah) एका वादात सापडलेत. त्यांनी भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी (Sofiya Qureshi) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं. ज्यांनी भारताच्या मुलींना विधवा केले त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्याच बहिणीच्या मदतीने धडा शिकवला, असं वक्तव्य शाह यांनी केलं. एका […]
Crime News : मुंबई शहरात (Mumbai) ड्रोन उडवण्यावर बंदी असतानाही परवानगीशिवाय ड्रोन उडवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका २२ वर्षीय तरुणाच्या मुसक्या आवळल्या. अरमल्ला जेसी आयझॅक अब्राहम लिंकन (Armalla Jesse Isaac Abraham Lincoln) असं या तरुणाचे नाव आहे. Gold ETF म्हणजे काय? फायदा किती? कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या, डिटेल.. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान, सातत्याने ड्रोल हल्ले […]
तिसरा देश काश्मीरबाबत बोलू शकत नाही, तिसर्याला नाक घालण्याची गरज काय? असा सवाल शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केला.
सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज असून हे बदल करण्यासाठी समिती स्थापना करणार - मुख्यमंत्री फडणवीस
Tariff War News : चीन आणि अमेरिका (America) यांच्यामध्ये अखेर टॅरिफ कमी करण्यासाठी एक करार (US-China Tariff Agreement) झाला.
काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाहीरपणे व्यक्त करत आहेत. पण काँग्रेसमुक्त भारत करता करता भाजप काँग्रेसयुक्त झाला.