कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
IIT Baba Abhay Singh Viral Marksheet: महाकुंभमेळ्या दरम्यान प्रसिद्ध झोतात आलेले आयआयटी बाबा (IIT Baba) हे सतत चर्चेच असतांना. त्यांचं खरे नाव अभय सिंह (Abhay Singh ) असले तरी जग आता त्यांना आयआयटीयन बाबा म्हणून ओळखते. अभय सिंह यांनी आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) शिक्षण घेतल्यानं त्यांना आयआयटीयन बाबा असं नाव देण्यात आले. दरम्यान, आता आयआयटीयन […]
हिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहेत. द
मुंबईकरांना (Mumbai) होळीपूर्वीच प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका आणि उकाड्याला सामोरं जावं लागणार आहे.
Sanjay Raut on Abu Azmi : समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी ( Abu Azmi) यांनी मुघल शासक औरंगजेबाबाबत (Aurangzeb) केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता, असं वक्तव्य आझमींनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील पडसाद उमटले आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं. दरम्यान, याच मुद्द्यांवरून ठाकरे […]
महाराष्ट्राचे सरासरी दरडोई उत्पन्न २,७८,६८१ रुपये आहे, तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न १,८८,८९२ रुपये आहे.
पुणे : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील (Swargate rape case) पीडितेची बदनामी करणाऱ्या खोट्या, अवमानकारक, असंवेदनशील आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालावी, असा पीडितेच्या वकिलांनी केलेला अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी टी. एस. गायगोले (T. S. Gaygole) यांनी फेटाळला. पीडितेच्या वकिलांचा अर्ज न्यायालयाने गुरुवारी फेटाळूल लावला. 36 टक्के महिलांची आत्महत्या, लैंगिक छळ, घरगुती हिंसा आणि तणाव; धक्कादायक अहवाल समोर… […]
आश्वी बुद्रुक येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा घाट घातला जात असून, याला आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी विरोध केला
स्वत:ची लेकरं कॉन्व्हेंटमध्ये, शिकवणारी माणसं दुसऱ्याला सांगतात ही भाषा शिका, ती भाषा शिका. तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या?
भागवतला त्याच्या भावाने बळ दिलं. म्हणून भागवतची एवढी हिंमत झाली. मी आज हे सगळं सांगतोय, पण त्यांच्यापासून मला धोका आहे.
मी केलेल्या विधानामुळे गैरसमज झाला. मी स्पष्ट करतो की, मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे आणि प्रत्येकाने मराठी भाषा शिकली पाहिजे.