कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
RBI Restricts New India Co-operative Bank : बँकिंग क्षेत्र नियामक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) मुंबईस्थित न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह सहकारी बँकेवर (New India Co-operative Bank) बंदी घातली आहे. त्यामुळं या बँकेतून कोणताही ग्राहक आपल्या कष्टाचे पैसे काढू शकणार नाही. पुढील सहा महिन्यांसाठी ही बंदी लागू असणार असल्याची माहिती आरबीआयने दिली. लोकांनी धुतलेली पापं अंगाला चिकटतील […]
Pakistan Blast: आज (दि. १४ फ्रेब्रुवारी) पाकिस्तानमध्ये (Pakistan मोठा बॉम्बस्फोट (Bonb Blast) झाला. यामध्ये स्फोटात ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, हा स्फोट नैऋत्य पाकिस्तानमध्ये झाला. मृत झालेले सर्व जण सकाळी कामावर जाणारे कामगार होते. दरम्यान, हा स्फोट कोणी आणि का केला ? याची माहिती अद्याप समोर […]
राजन साळवी (Rajan Salvi) यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळं शिंदे गटात नाराजी पसरली.
धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी बीड जिल्ह्यात (Beed) आता वाल्मिक कराडची (Walmik Karad) बी टीम सक्रिय झाल्याचा गंभीर आरोप केलाय.
अनिल मदनसुरी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेलं 'रांझा तेरा हीरिये' (Ranjha Tera Heeriye) हे रोमँटिक गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे.
प्रामाणिकपणे सांगतो, शब्द जरा जपून वापरा, हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेणार नाही, असं आव्हाड यांनी ठणकावलं.
आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज (दि. 13) लोकसभेत (Sansad) नवीन आयकर विधेयक - २०२५ (New Income Tax Bill) सादर केले.
कृषि मंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीसाठी २४ दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. a
रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाने यांनी जे केलंय, ते खूपच चिंताजनक आहे. ते इतकं घाणेरडं आहे की, बोलणंही अवघड आहे. त्यांना माफ करायला नको