- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
‘दादा मी चुकले पण…’ गौतमी पाटीलने मागितली अजित पवारांची माफी; काय आहे नेमकं प्रकरण?
पंढरपूर : गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमांनी तरुणांना मोठ्या प्रमाणात भुरळ घातली. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांच्या वाढदिवस असो की गावातील कार्यक्रम असो गौतमी पाटीलला पहिलं निमंत्रण असतं. राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांनी देखील गौतमीला बोलावण्याचे प्रकार केले, त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) चांगलेच संतापले होते. त्यामुळे अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलीच तंबी दिली होती. त्यानंतर […]
-
Sanjay Raut : मिंधे गटाला याची लाज वाटायला पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिंदे गट व भाजपवर निशाणा साधला आहे. सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख सोनेरी टोळी असा केला आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावर काय चालले याचा शोध पत्रकारांनी घ्यावा, असे ते म्हणाले. तसचे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा पहिल्या दहामध्ये नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. उद्धव […]
-
IND Vs AUS Test : तिसऱ्या कसोटीचे ठिकाण बदलणार ? जाणून घ्या नवीन ठिकाण
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या सुरू असलेल्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2023 ची तिसरी कसोटी 1 मार्चपासून धर्मशाला येथे होणार होती, (Ind Vs Aus Test) परंतु धर्मशालाचे मैदान सध्या सामन्याचे आयोजन करण्यास अनुकुल नसल्याने ही कसोटी दुसऱ्या ठिकाणी हलवली जाणार आहे. (Ind Vs Aus ) सध्या बीसीसीआयने (BCCI) तिसऱ्या कसोटीच्या स्थानाविषयी कोणताही खुलासा […]
-
Shrikant Shinde यांच्या कल्याणच्या जागेवर भाजपचा डोळा
कल्याण : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर दुसऱ्यांदा कल्याण लोकसभेचा दौरा करणार आहेत. एक दिवसीय दौरा आहे. ठाकुर यांच्या कल्याण लोकसभा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा जागेवर भाजप दावा करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत बोलताना भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मात्र सावध पवित्रा घेत भाजपने ज्या १८ जागा निवडल्या आहेत. त्या जागा पूर्ण बळकट करण्याचं […]
-
Sharad Pawar : सरकारकडून सत्तेचा गैरवापर, संधी आल्यावर जागा दाखवा
वर्धा : ‘अनिल देशमुख (Anil Deshmukh) प्रकरणात सत्तेचा गैरवापर करून करून बेकसुरावर कारवाई करण्यात आली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर १३० धाडी टाकण्यात आल्या. त्यांना हेच सांगत होते की, तुम्ही पक्ष, नेतृत्व बदला पण अनिल देशमुख डगमगले नाहीत. यासाठी तुम्हाला सत्ता दिली का, पूर्ण पणे सत्तेचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. संधी […]
-
ठाण्यात राष्ट्रवादीला झटका, पाच माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
ठाणे : ठाण्यात (Thane) राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील जेष्ठ नेते आणि माजी नगरसेवक हणमंत जगदाळे (Hanmant Jagdale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत ठाणे मनपा प्रभाग क्रमांक सहा मधील सर्वच म्हणजे चारही माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीला सोडून शिंदे गटात प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]
-
Uddhav Thakeray ‘त्यांनी’ गळ्यात पट्टा घालून घेतला… बाळासाहेबांनी मला गुलामी करायला नाही शिकवले!
पुणे : हिंदुत्वातून उत्तर भारतीय वगळता येणार नाही. आता वेळ आलीय की भारतीयांना हिंदुत्व म्हणजे काय? याचे उत्तर हवे आहे. केवळ एकमेकांचा द्वेष हे हिंदुत्व नाही. मी नेहमीच तुमच्या सोबत असावे अशी इच्छा ठेवली. त्यात काहीच चूक नाही. हिंदुत्व हे आमच्यातले आपलेपणा. त्यांना कोणाचीच गरज नव्हती. तेव्हा बाळासाहेबांनी (Balasaheb Thakeray) आजच्या पंतप्रधानांना वाचवले. अटलजी राजधर्माचे […]
-
Women T20 World Cup : भारताने पाकिस्तानला लोळवले
केपटाउन : भारताच्या महिला संघाने पाकिस्तानचा (IND vs PAK) पराभव करीत आयसीसी टी-20 वर्ल्ड कपमध्ये (Women T20 World Cup) दणदणीत विजय मिळवला. भारतानं 7 विकेट राखून पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्ताननं उभारलेलं आव्हान सहजरित्या पार करण्यात संघाला यश आलं. जेमिमा रॉड्रिग्ज हिने अर्धशतकी खेळी करत पाकिस्तानच्या तोंडून विजयाचा घास हिरावला. ऋचा घोष हिने 31 धावांची खेळी […]
-
Ajit Pawar : सरकारने रडीचा डाव थांबवला पाहिजे
पुणे : ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी (Chief Minister and Deputy Chief Minister) राज्यातील महागाई, बेरोजगारी अशा समस्यांवर लक्ष दिले पाहिजे. चार दिवसांपूर्वी एका पत्रकारावर भ्याड हल्ला झाला. त्यामध्ये त्यांच दुर्दैवी निधन झालं. मधल्या काळात आमदार प्रज्ञा सातव (Pragya Satav) यांच्यावर हल्ला झाला. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या गाडीवर हल्ला झाला. हा जो रडीचा डाव चालू आहे […]
-
Ajit Pawar : गद्दारांना शिक्षक, पदवीधरांनी धडा शिकवला!
पुणे : राज्यात जून-जुलै महिन्यामध्ये गद्दारी करून सत्तेत आलेल्या भाजप (BJP) आणि शिंदे गटाला (Shinde Group) शिक्षक आणि पदवीधरांनी चांगलाच धडा शिकवला आहे. अशा प्रकारची गद्दारी या महाराष्ट्राला परवडणारी नाही. कारण अस्थिर सरकारमुळे राज्याचा विकास थांबतो. अधिकारी काम करत नाहीत. कारण गद्दारी करून सत्तेत आलेलं सरकार केव्हाही पडू शकते अशी धास्ती अधिकाऱ्यांना असते. मात्र, त्यामुळे […]









