राज्यभरात बाजार समिती निवडणुकीच्या चर्चा होत असताना मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार राजन पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे तब्बल ७५ वर्ष एकहाती वरचष्मा असलेल्या मोहोळ (Mohol) बाजार समितीवर राजन पाटील (Rajan Patil) यांनी आपला दबदबा दाखवून दिला आहे. मोहोळ बाजार समितीची स्थापना १९५४ साली झाली तेव्हापासून आजवर राजन पाटील यांच्या परिवाराचेच […]
Rajesh Tope On Corona : गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यावरुन राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारला सल्ला दिला आहे. राज्यामध्ये सध्या कोरोना वाढतो आहे पण सरकारने त्वरित त्याबाबत काळजी घ्यावी, असे टोपे म्हणाले आहेत. तसेच सरकारने कोरोनाकडे दुर्लक्ष करु नये, अशी सूचना देखील टोपे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून […]
Yentamma Song Out: बॉलिवूडचा भाईजानचा (Salman Khan) आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा सिनेमागृहामध्ये मोठा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होणार आहे. आता या सिनेमात ‘येंतम्मा’ (Yentamma Song) हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या गाण्यात भाईजानचा दाक्षिणात्य लुक चाहत्यांच्या पसंतीला उतरला आहे. View this post on […]
राज्यसभा न मिळाल्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडून नवा पक्ष स्थापन केलेल्या गुलाम नबी आझाद यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. गुलाम नबी आझाद तब्बल पाच दशकाहून अधिक काळ काँग्रेसचे नेते होते. पण काँग्रेसवर नाराज होत त्यांनी नवा पक्ष स्थापन केला आहे. ते भाजपच्या सोबत जातील अशा शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी […]
Sayali Sanjeev ruturaj Gaikwad : देशभरात सध्या आयपीएलचा फिव्हर बघायला मिळत आहे. अशातच सध्या क्रिकेट विश्वात आता अभिनेत्री सायली संजीवची चर्चा जोरदार सुरु आहे. धडाकेबाज ऋतुराज गायकवाडचं नावं आलं की सर्वांच्या डोळ्यासमोर सायली संजीव आल्याशिवाय राहत नाही. आताही तेच झालं. इकडे ऋतुराजने काल षटकार मारत सर्वांचे लक्ष वेधले, तर आज सायलीने पिवळ्या रंगाचा कुडता घातल्याने […]
Devendra Fadanvis : उद्धव ठाकरे हे राज्याचे अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांचा तेव्हाचा कारभार पाहिला तर फडतूस कोण आहे, हे राज्यातील जनतेला चांगले माहिती आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्याबाबत जी भाषा वापरली आहे. ती भाषा मलाही समजते, येते. पण मी नागपूरचा असल्याने मी त्या भाषेचा वापर करणार नाही. तुम्ही बोलताना विचार करुन बोला, अन्यथा […]
हिमस्खलनामुळे सिक्कीममध्ये सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. सिक्कीमच्या नाथू ला पर्वतीय खिंडीत आज झालेल्या मोठ्या हिमस्खलनामुळे अनेक पर्यटक बर्फाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हिमस्खलनाच्या वेळी या भागात 150 हून अधिक पर्यटक असल्याची माहिती मिळाल्याने पोहोच आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सिक्कीममधील नथू ला सीमावर्ती भागात मंगळवारी हे हिमस्खलन झाले आहे. या […]
Pune Sasoon Hospital : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात राजकीय पुढारी यांच्याबरोबर आता प्रशासकीय अधिकारी यांना धमकी आणि फेक कॉलचे सत्र सुरु झाले आहे. गेल्या महिन्याभरात भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बिल्डरकडे खंडणी, तर भाजपचे पुणे महापालिकेचे माजी गटनेते गणेश बीडकर यांनाच २५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. धमकी, फेक कॉलचे हे सत्र […]
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात श्रीराम नवमीला छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) मोठी दंगल झाली होती.यामध्ये एकाचा मृत्यू देखील झाला होता. यावरुन माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) सुनावले आहे. राज्यातील जनता ही अतिशय समजूतदार आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका जर सरकारची राहिली तर राज्यात निश्चितपणे शांतता […]
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून चीनच्या भारताविरोधात (China Vs India) कुरापती सुरु आहेत. चीननं आता आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशाच्या (Arunachal Pradesh) सीमेला लागून असलेल्या 11 ठिकाणांची नावं बदलली आहेत. आतापर्यंत 32 ठिकाणांना चीनी नावं देण्यात आली आहेत. चीनच्या या नापाक करतूतावर भारताने कडक शब्दात टीका केली आहे. 2017 पासून चीनने अरुणाचल प्रदेशातील नावे बदलण्याची […]