- Letsupp »
- Author
- sagargorkhe letsup
sagargorkhe letsup
-
CBSE उडान योजना आहे तरी काय? कोणाला अन् कसा मिळणार फायदा?
Government Schemes : देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये (Engineering Colleges)महिला विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे प्रमाण वाढवणे हा CBSE उडान योजनेचा (CBSE Udan Yojana)मुख्य उद्देश आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) भारत सरकारच्या मनुष्यबळ आणि विकास मंत्रालयाच्या (MHRD) सहकार्याने सुरु केली आहे. ‘आम्हाला आव्हानं देऊ नका अन्यथा..,’; जरांगेंचा भुजबळांना विनंतीवजा इशाराच तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये महिला विद्यार्थ्यांची नोंदणी वाढवण्यासाठी ही […]
-
धीरेंद्रकृष्ण शास्त्री ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर कारवाई होत नाही का? श्याम मानव यांचा गंभीर आरोप
Shyam Manav On Devendra Fadnavis : राज्यातील शिंदे(Eknath shinde ), फडणवीस (Devendra Fadnavis)आणि अजितदादांच्या (ajit pawar )नेतृत्वाखालील सरकार उच्चभ्रू आणि ब्राम्हण जातीच्या बाबांवर कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव (Shyam Manav)यांनी केला आहे. कायदा सर्वांसाठी एकच आहे पण तसं होताना दिसत नसल्याचे यावेळी त्यांनी बोलून दाखवले. धीरेंद्रकृष्ण शास्त्री (Dhirendra Krishna Shastri […]
-
ज्ञानवापी प्रकरणात मोठा निर्णय! मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा मिळाला अधिकार
Gyanvapi Case : ज्ञानवापी प्रकरणात आज (दि.31) बुधवारी मोठा निर्णय आला आहे. ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू (Hindu)पक्षाला देण्यात आला आहे. हे तळघर मशिदीच्या खाली आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला 15 दिवसांत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. झारखंडमध्येही राबडीदेवी पॅटर्न? CM होण्याची चर्चा असलेल्या कल्पना सोरेन आहेत तरी कोण? आता येथे नियमित पूजा […]
-
राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक, पश्चिम बंगालमध्ये हल्ल्यात एसयूव्हीची फुटली काच
Rahul Gandhi car Attacked in West Bengal : पश्चिम बंगाल आणि बिहारच्या (Bihar)सीमेवर भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान (Bharat Dodo Nyay Yatra)राहुल गांधींच्या (Rahul Gandhi car Attack)ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury)यांनी टीएमसीवर हल्ला घडवून आणल्याचा आरोप केला आहे. Budget 2024 : बजेटमध्ये घोषित केलेल्या मोदी सरकारच्या ‘त्या’ योजनांचं […]
-
रोहित पवार यांचा गुलाबराव पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
Rohit Pawar On Gulabrao Patil : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group)आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ईडी चौकशी प्रकरणात चुकीचे आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात (Pune Court)आमदार रोहित पवार यांनी 100 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. Sonam Kapoor : ‘इंडस्ट्रीत […]
-
एकीकडं PM मोदींची विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा, दुसरीकडं विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल
Kota Student Suicide Case : आगामी काळात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा (Board Exam)होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमातून संवाद साधला. त्यात पीएम मोदींनी विद्यार्थ्यांना ताणतणाव न घेण्याचा सल्ला दिला. या चर्चेत पंतप्रधान विद्यार्थी आणि पालकांना सल्ला देत असतानाच राजस्थानमधील (Rajasthan)कोटा शहरातून आणखी एका विद्यार्थ्यानं […]
-
मराठा आरक्षणावर नाराज झालेल्या छगन भुजबळांची सरकार समजूत काढणार…
Ajit Pawar On Chhagan Bhujbal : राज्य सरकारने एक निर्णय घेऊन मराठा आरक्षणावर (Maratha Reservation)मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. पण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी (OBC)समाजाच्या नेत्यांची बैठक होत आहे. त्यात सरकारने काढलेल्या अध्यादेशावर हरकती नोंदवण्याचे ठरल्याची माहिती समजली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी […]
-
आता मदरशांमध्ये रामायण शिकवले जाणार, वक्फ बोर्डाचा मोठा निर्णय
Dehradun : उत्तराखंडमधील (Uttarakhand )मदरशांमध्ये रामायण (Ramayana )शिकवलं जाणार आहे. वक्फ बोर्डाने (Waqf Board)हा मोठा निर्णय घेतला आहे. उत्तराखंड वक्फ बोर्डाशी संलग्न असलेल्या मदरशांसाठी या वर्षी सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रापासून भगवान रामाची कथा नवीन अभ्यासक्रमाचा भाग बनवण्यात येणार आहे. वक्फ बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या 117 मदरशांपैकी, डेहराडून, हरिद्वार(Haridwar), नैनिताल आणि उधमसिंहनगर जिल्ह्यातील चार मदरशांमध्ये सुरुवातीला […]
-
ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच नाही; फडणवीसांची रोखठोक भूमिका
Devendra Fadnavis : ओबीसींवर (OBC)अन्याय होईल असा कुठलाही निर्णय राज्य सरकारने (State Govt)घेतलेला नाही. कुनबी नोंदी असलेल्यांना ज्या काही अडचणी येत होत्या, त्या अडचणी आपण दूर केल्या आहेत. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा ज्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाही, अशा लोकांना प्रमाणपत्र देण्याचा हा निर्णय नाही, ज्या लोकांचा कायदेशीरदृष्ट्या अधिकार होता पण त्यांना तो मिळत नव्हता अशी कार्यपद्धती […]
-
सावधान! बिबट्या येतोय, वनविभाग झाला सतर्क; नागरिकांना महत्वाचं आवाहन
Ahmednagar : अहमदनगर जिल्ह्याच्या सर्वच भागात बिबट्याचा (Leopard)वावर असून उसाची शेती हे बिबट्याचे प्रामुख्याने अधिवास बनलेले आहे. सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला आहे. मागील 10 ते 15 दिवसांमध्ये जिल्ह्यात (Ahmednagar)वेगवेगळ्या ठिकाणी तीन लहान बालकांना बिबट हल्यामध्ये आपला जिव गमवावा लागला आहे. त्यामुळे ऊसतोड करत असताना शेतकरी (farmer)व मजुरांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन उपवनसंरक्षक सुवर्णा […]










