- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
कर्मचाऱ्यांच्या दबावापुढे कंपनी झुकली! CEO पद मिळवत Sam Altman यांची OpenAI मध्ये पुन्हा एन्ट्री
OpenAI : ChatGPIT चे निर्माते OpenAI कडून कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना पदावरून हटवण्यात आले होते. ओपनएआयच्या बोर्डाला ऑल्टमनवर विश्वास राहिलेला नाही. या कारणामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन (Greg Brockman) यांनीही कंपनीच्या या निर्णयाच्या निषेधार्थ आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता पुन्हा सॅम […]
-
Sanjay Raut : हे सरकार पराभवाच्या भीतीने घाबरलयं; नॅशनल हेराल्डवरून राऊतांची टीका
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी झालेल्या नॅशनल हेराल्डवरील कारवाईवरून भाजपवर टीका केली आहे. यावेळी राऊत म्हणाले की, हे सरकार पराभवाच्या भीतीने घाबरलेलं आहे. तर आमची ही लढाई लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचविण्यासाठी आहे. आम्ही सगळे त्याची किंमत चुकवत आहोत. ते आज पत्रकारांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी ही टीका केली. […]
-
Bageshwar Baba : धीरेंद्रशास्त्री तुकाराम महाराजांच्या चरणी; वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा केला प्रयत्न
Bageshwar Baba : बागेश्वर बाबा (Bageshwar Baba ) म्हणजेच बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री सध्या तीन दिवस पुण्यात भागवत कथा सांगणार आहेत. या दरम्यान त्यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाजांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी आपण केलेल्या तुकाराम महाराजांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया देखील दिली. वादग्रस्त वक्तव्यावर पडदा टाकण्याचा केला प्रयत्न… वारकरी […]
-
ST Bus Accident : तीस प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसने दोन कारसह पाच दुचाकी उडवल्या; पुण्यातील घटना
ST Bus Accident : पुण्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात (ST Bus Accident) झाला आहे. या बसने दोन कारसह पाच दुचाकींना या अपघातामध्ये अक्षरशः उडवले आहे. या अपघातामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. तर सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी या एसटी बसच्या चालकाला ताब्यात घेतले आहे. नेमका कसा झाला अपघात? […]
-
Jayakwadi Dam : हक्काचे पाणी विनाविलंब सोडा; मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी अशोक चव्हाण मैदानात
Jayakwadi Dam : पैठण येथील जायकवाडी जलाशयामध्ये (Jayakwadi Dam ) उत्तर महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात यावे यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्याचे आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण देखील मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी […]
-
Dhangar Reservation : चौंडीत उपोषण मागे पण जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक
Dhangar Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अगोदर मराठा आणि त्यानंतर धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) लढा तीव्र झाला आहे. त्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केल्यापासून राज्यात ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. त्यात आज जरांगे यांच्या जालन्यामध्येच धनगर मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. त्यात या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच […]
-
Tiger च्या तिन्ही चित्रपटांमुळे माझं करिअर… टायगर 3 निमित्त सलमानने व्यक्त केल्या भावना
Tiger : टायगर (Tiger) या समलमान खानच्या चित्रपट मालिकेचा तिसरा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच हा चित्रपट 100 कोटी कमवून बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. मात्र त्यानंतर चित्रपटाच्या कमाईमध्ये घट होत आहे. त्यानिमित्त सलमान खानने या चित्रपटाविषयी आणि आपल्या करिअरविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाला सलमान खान? टायगर 3 च्या निमित्ताने […]
-
Dhangar Reservation : मोठी बातमी! राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, धनगर आरक्षणासाठीचं चौंडीतील उपोषण मागे
Dhangar Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अगोदर मराठा आणि त्यानंतर धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) लढा तीव्र झाला आहे. त्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केल्यापासून राज्यात ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. या दरम्यान अहिल्याबाई होळकर यांचं जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाकडून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्यात […]
-
कृषीमंत्री Dhananjay Munde यांच्या ‘त्या’ कामाची केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार
Dhananjay Munde : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्या एका कामाची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे. तर त्यांच्या या कामामुळे शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याने एका शेतकऱ्याने थेट मुंडे यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूयात… केंद्राकडून दखल अन् शेतकऱ्यानेही मानले आभार कृषिमंत्री धनंजय मुंडे अकोला येथे […]
-
IND vs AUS Final : धक्कादायक! भारताचा पराभव अन् मटणाचा संबंध जोडत लहान भावाचीच केली हत्या
IND vs AUS Final : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात (IND VS AUS Final ) ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पराभव केला. त्यानंतर खेळाडूंसह 140 कोटी भारतीयांचे स्वप्न भंगले. त्यात अनेकांच्या भावनिक प्रतिक्रिया आल्या. त्यात अनेकांना रविवारी रात्री जेवण गेलं नाही. तर काही भारतीय संघाच्या पराभवानंतर अक्षरशः ढसा ढसा रडले. त्या दरम्यान याच रागातून एक धक्कादायक घटना घडली. ता […]









