- Letsupp »
- Author
- shruti letsupp
shruti letsupp
-
Girish Bapat : ‘तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले’ बापटांच्या निधनानंतर अभिनेत्री भावूक
पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले. बापट यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर बारकाईने नजर ठेवून होते. त्यांना लाईफ सपोर्टवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज अखेर त्यांची जीवनाची झूंज अपयशी ठरले. बापट यांच्या आज सायंकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमी मध्ये […]
-
Madhuri Dikshit : चाहत्याला सहन नाही झाला माधुरीचा अपमान, केलं हे कृत्य
मुंबई : हिंदी सिनेसृष्टीत आपलं सौंदर्य, नृत्यकौशल्य आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री माधुरी दीक्षितने गेली अनेक वर्षा प्रेक्षकांना मोहिनी घातली आहे . तिची अदा, नृत्य, निखळ हास्य, सौंदर्याचे असंख्य चाहते आहेत. मात्र तिच्या एका चाहत्याने माधुरीसाठी थेट नेटफ्लिक्सलाच नोटीस पाठवली आहे.माधुरीचा हा चाहता आहे. लेखक आणि राजकीय विश्लेषक मिथून विजय कुमार. ज्यांना माधुरीचा अपमान सहन न […]
-
Gumraah चा आणखी एक टीझर, मृणाल ठाकूरचा बेधडक अंदाज
मुंबई : अभिनेता आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या आगामी ‘गुमराह’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमाच्या टीझरने आधीच प्रेक्षकांची एस्साइटमेंट वाढवली आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरला पाहून दर्शक सिनेमाटी वाट पाहत आहेत. She's not afraid to go after what she wants. And what she […]
-
अजय देवगणच्या चाहत्यांना डबल बोनान्झा !
मुंबई : अजय देवगणच्या चाहत्यांना आता डबल बोनान्झा मिळणार आहे. कारण त्याच्या भोला सोबतच आणखी एका चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे. ‘मैदान’ अजय देवगणच्या भोलाचा ट्रेलर येत्या 30 मार्चला रिलीज होणार आहे. त्यामध्येच आता अजय देवगणच्या मैदान चित्रपटाचा ट्रेलर जोडलेला असणार आहे. अजय देवगणचा भोला हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर आहे. तर […]
-
… म्हणून दिगंबर नाईक म्हणतात ‘बाई वाड्यातून जा’
मुंबई : आपल्या विनोदी टायमिंगने रसिकांना खळखळून हसायला लावणारे अभिनेते दिगंबर नाईक सध्या एका बाईमुळे त्रस्त झाले आहेत. या बाईने त्यांना हैराण करून सोडलं आहे. बाई वाड्यातून जा असं ते म्हणत आहेत . ही बाई नेमकी कोण ? ती वाड्यात का आली आहे ? ती बाई वाड्यात राहणार ? की दिगंबर नाईक तिला घालवण्यात यशस्वी […]
-
Sanjay Shirsat : महिला आयोगाकडून अंधारेंच्या पत्राची दखल, संजय शिरसाटांच्या अडचणी वाढणार
मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या बाबतीत शिवराळ भाषेचा वापर केला होता. त्याविरूद्ध ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. तसेच सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही अशी भूमिका अंधारे यांनी घेतली आहे. […]
-
Marriage : भाच्याच्या लग्नात मामा कुबेर, सोनं, चांदी, जमीन देत केला आठ कोटींचा खर्च
नागौर : राजस्थानमध्ये बहिनीच्या मुलांच्या म्हणजे भाची आणि भाच्याच्या लग्नामध्ये बहिनीला विविध वस्तू, कपडे, दाग-दागिने, रोख रक्कम देण्याची प्रथा आहे. या प्रथेला ‘मायरा भरना’ असं म्हटलं जात. त्यामुळे राजस्थानातील अनेक लोक आपल्या बहिनीच्या मुलांच्या लग्नात मायरा भरन्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करतात. असाच एका मामाने आपल्या भाचीच्या लग्नात थेट तीन कोटी रूपये खर्च केल्याची बातमी खूप […]
-
Bilkis Bano Case आरोपींच्या सुटकेवरून सर्वोच्च न्यायालायाने गुजरात सरकारला फटकारले
नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसच्या एका डब्ब्यात आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर झालेल्या दंगलीमध्ये 2002 मध्ये बिलकिस बानोवर सामुहिक अत्याचार झाला. तसेच तिच्या परिवारातील सात सदस्यांची देखील हत्या करण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाने 21 जानेवारी 2008 ला 11 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर हे आरोपी गोध्रा जेलमध्ये होते. मात्र गेल्या […]
-
… म्हणून रमा म्हणते, आम्ही टॉम अँड जेरी
मुंबई : कलर्स मराठीवर सुरु असलेली रमा-राघव ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्याच्या सुरू आलेल्या मालिकांपेक्षा वेगळे आणि चौकटी बाहेर जाऊन काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न मालिका करतं आहे. मुख्य म्हणजे या मालिकेद्वारे मराठी टेलिव्हिजनवर एक नवी फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. रमा राघवची जोडी आपल्या इतर जोड्यापेक्षा वेगळी आहे असं म्हटलं तर वावगं […]
-
यूपीमध्ये कोरोनाचा उद्रेक, 38 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी पॉझिटिव्ह, कॅम्पस क्वारंटाईन
लखीमपूर खेरी : देशात सध्या कोरोना पुन्हा वाढताना दिसतोय. यामध्येच आता यूपीमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मितौली तालुक्यातील कस्तुरबा निवासी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या शाळेचा कॅम्पस क्वारंटाईन करण्यात आला आहे. तर या जिल्ह्यातील एकाच दिवसांत आढळलेली. या वर्षातील ही सर्वात जास्त […]









