Indus Water Treaty Can India break the waters of Pakistan? know details : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानच असल्याचे पुरावे समोर आले आहेत. भारतालाही या गोष्टीची हिंट आहे. त्यामुळेच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेतील सीसीएसच्या बैठकीत पाकिस्तानचं कंबरडं मोडणारे पाच मोठे निर्णय घेण्यात आले. […]
मुंबई : दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी फक्त काही तास उरले आहेत. त्या अगोदर या चित्रपटाचा मुंबईत प्रिमिअर ठेवण्यात आला होता. त्यावेळी हा चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूडकरांकडून या चित्रपटाचं कौतुक करण्यात आलं. यावेळी अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, वरुण धवन, दिग्दर्शक आनंद एल राय, आर बाल्की, नितेश आणि अश्विनी तिवारी, […]
गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीत दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित असतील. शिवसेना खासदार संजय राऊत
Kiren Rijiju on Pendency high in Courts: संसद में गुरुवार को राज्यसभा की कार्यवाही के दौरान उच्च सदन के सदस्य सुशील मोद
मुंबई : देशात अद्याप अधिकृतपणे हुकूमशाहीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे लोकशाही मार्गाने केलेल्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. राहुल गांधींची भारत जोडो यात्राही एकाप्रकारे मोर्चा आहे. आज 15 तारीख आहे. मात्र अद्याप 17 तारखेला होणाऱ्या या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही 17 तारखेच्या महामोर्चाला सरकार थांबवू शकणार नाही, असा स्पष्ट इशारा खासदार संजय […]