पतीने पत्तनीला फसल्याल्याचे अनेक प्रकरण आपण पाहत आलो आहोत. असचं एक प्रकरण आता मध्य प्रदेशमधून समोर आलं आहे.
आयपीएस शिवदीप लांडे हे राजीनाम्यानंतर आता राजकारणात प्रवेश करतील अशी चर्चा रंगली आहे. मात्र, सध्यातरी ही फक्त चर्चा आहे.
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने भारतातील सर्वात गरीब आणि श्रीमंत राज्यांचा खुलासा करत एक अहवाल जारी केला आहे.
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत YouTube चॅनेल हॅक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2029 मध्ये भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
देश विदेशातील कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरून देशातील राजकारण तापलंय.